महाराष्ट्र

दादरमध्ये कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग

१७ ते १८ गाड्या जळून खाक मुंबई मुंबईच्या दादर पश्चिमेला असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोठी आग लागली. ही […]

दादरमध्ये कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग Read More »

तारापूरमध्ये जलप्रदूषण सुरूच समुद्र किनारी मृत माशांचा खच

पालघर- तारापूर एमआयडीसीतील काही रासायनिक कारखान्यांमुळे होणारे जलप्रदूषण अद्याप सुरूच आहे.त्यामुळेच रविवारी दांडी- नवापूर गावच्या समुद्र किनारी भोय व तरडी

तारापूरमध्ये जलप्रदूषण सुरूच समुद्र किनारी मृत माशांचा खच Read More »

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद !

मुंबई – कोस्टल रोड पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक सात महिने बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने

कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची एका मार्गिका सात महिने बंद ! Read More »

जुन्या पेन्शनसंदर्भात समितीचा अहवाल २० नोव्हेंबरपर्यंत सादर

मुंबई – राज्यातील सर्व सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासनाने नेमलेल्या सुबोध कुमार समितीचा अहवाल अखेर

जुन्या पेन्शनसंदर्भात समितीचा अहवाल २० नोव्हेंबरपर्यंत सादर Read More »

डबेवाला कामगारांना दिवाळी बोनस द्या!

मुंबई : ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, डबेवाला न चुकता आपल्या ग्राहकांना डबा पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडत असतो. दिवाळीत

डबेवाला कामगारांना दिवाळी बोनस द्या! Read More »

खामगावचा रब्बी हंगाम धोक्यात सर्व प्रकारचे जलसाठे कोरडे पडले

छत्रपती संभाजीनगर – यंदा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. जुलै आणि सप्टेंबर पावसाची उघडझाप आणि

खामगावचा रब्बी हंगाम धोक्यात सर्व प्रकारचे जलसाठे कोरडे पडले Read More »

लोकसभा जिंकायची तर अजित पवार पाहिजेतच ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा स्पष्ट संदेश

मुंबई – आज 2359 ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालावरून स्पष्ट झाले की, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा

लोकसभा जिंकायची तर अजित पवार पाहिजेतच ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा स्पष्ट संदेश Read More »

कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. कुमटा ते बटकळ आणि

कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक Read More »

बसचे ब्रेक फेल झाले तिघांचा चिरडून मृत्यू

विजयवाडा विजयवाडा शहरातील पंडित नेहरू बस्थानकावर आंध्र प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. बस स्थानकामध्ये बसलेल्या प्रवाशांवर ही बस

बसचे ब्रेक फेल झाले तिघांचा चिरडून मृत्यू Read More »

खेड तालुक्यात भाताच्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन !

पुणे- खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीमध्ये देशांतील नामशेष होत चाललेल्या भाताच्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन

खेड तालुक्यात भाताच्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन ! Read More »

उदय सामंत यांच्या भेटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

मुंबई सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आजपासून एसटी बंदची हाक दिली होती. मात्र, सदावर्ते यांची

उदय सामंत यांच्या भेटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे Read More »

मॉर्निंग वॉकला जाणे टाळा, मास्क लावा प्रदुषणामुळे आरोग्य विभागाचा सल्ला

मुंबई गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना

मॉर्निंग वॉकला जाणे टाळा, मास्क लावा प्रदुषणामुळे आरोग्य विभागाचा सल्ला Read More »

समृद्धी’वर २०६ किमी दरम्यान ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस सिस्टिम नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि मृत्यूची संख्या बघता लवकरच इंटेलिजंट

समृद्धी’वर २०६ किमी दरम्यान ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार Read More »

दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवर ४२५ उत्सव विशेष गाड्या

मुंबई : दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर यंदा ४२५ उत्सव विशेष गाड्या चालवण्यात

दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवर ४२५ उत्सव विशेष गाड्या Read More »

अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारात ‘क्रोबा’ला ५० लाखांची बोली

अकलूज – देशभरात प्रसिद्ध असलेल्या अकलूजच्या घोडेबाजारात नामवंत जातीचे घोडे विक्रीसाठी दाखल होतात.यंदा घोडेबाजाराच्या उद्घाटनाआधीच काळा कुळकुळीत उंच आणि लांब

अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारात ‘क्रोबा’ला ५० लाखांची बोली Read More »

अष्टलक्ष्मीच्या मूर्तींना गुजरात मध्यप्रदेशात माेठी मागणी

नंदुरबार दिवाळी निमित्त नंदुरबार शहरामध्ये मूर्तिकारांची लक्ष्मीची मूर्ती बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. मूर्तिकार चार इंचापासून एका फुटापर्यंतच्या लक्ष्मीच्या मूर्तींवर

अष्टलक्ष्मीच्या मूर्तींना गुजरात मध्यप्रदेशात माेठी मागणी Read More »

दक्षिण मुंबईतील आश्रय योजनेचा खर्च तब्बल १०० कोटींनी वाढला

मुंबई- दक्षिण मुंबईतील डोंगरी,उमरखाडी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत पुनर्विकास केला जाणार आहे.मात्र हा प्रकल्प सुरू होण्याआधीच डिझाइन आणि

दक्षिण मुंबईतील आश्रय योजनेचा खर्च तब्बल १०० कोटींनी वाढला Read More »

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान पवारांनी पैसे वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे – राज्यातील 2,359 ग्रामपंचायती आणि सरपंच पदासाठी आज उत्साहात मतदान झाले. बदललेल्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक आहे.

अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान पवारांनी पैसे वाटल्याचा भाजपचा आरोप Read More »

महाड दुर्घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आमदार अनिकेत तटकरेंची मागणी

रायगड – रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या ब्ल्यूजेट केमिकल कंपनीमध्ये शक्रवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनी

महाड दुर्घटनेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आमदार अनिकेत तटकरेंची मागणी Read More »

सातारा जिल्हा परिषदेकडून दुर्गम भागातील १६३ झऱ्यांना नवसंजीवनी

सातारा सातारा जिल्हा परिषदेकडून डोंगरदऱ्यातील व दुर्गम भागातील नैसर्गिक स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागांत पाणी

सातारा जिल्हा परिषदेकडून दुर्गम भागातील १६३ झऱ्यांना नवसंजीवनी Read More »

जात प्रमाणपत्रास विलंब झाल्याने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्याला ‘सर्वोच्च ‘दिलासा

मुंबई – सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करू न शकल्याने एका विद्यार्थ्याला प्रवेश

जात प्रमाणपत्रास विलंब झाल्याने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्याला ‘सर्वोच्च ‘दिलासा Read More »

तरुणाची विहिरीतउडी मारून आत्महत्या

पुणे – पुण्यातील बाणेर येथे कळमकर चौका जवळील विहिरीत स्वप्निल राऊत या तरुणाने उडी मारून आपले जीवन संपवले. मानसिक आजार

तरुणाची विहिरीतउडी मारून आत्महत्या Read More »

खाद्यतेलाच्या दरात घट दिवाळीत गृहिणींना दिलासा

पुणे बहुतांश अन्नधान्याच्या दरात वाढ झाली असताना दिवाळीनिमित्ताने खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल,

खाद्यतेलाच्या दरात घट दिवाळीत गृहिणींना दिलासा Read More »

प. रेल्वे प्रवाशांच्या मनस्तापात भर एसीमुळे सामान्य गाड्यांच्या फेऱ्या कमी*गर्दीच्या वेळी केवळ एकच एसी फेरी वाढवली

मुंबई –पश्चिम रेल्वेने सोमवारपासून एसीच्या नव्या १७ फेऱ्या वाढवून एसी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला

प. रेल्वे प्रवाशांच्या मनस्तापात भर एसीमुळे सामान्य गाड्यांच्या फेऱ्या कमी*गर्दीच्या वेळी केवळ एकच एसी फेरी वाढवली Read More »

Scroll to Top