
भारतीयांचे रक्त खवळले आहे! पीडितांना न्याय मिळवूनच देऊ! नरेंद्र मोदींचा इशारा
नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात