महाराष्ट्र

वाघनखे खरी असल्याची खात्री नाही सातार्‍याच्या म्युझियमने लावली सूचना

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध […]

वाघनखे खरी असल्याची खात्री नाही सातार्‍याच्या म्युझियमने लावली सूचना Read More »

ज्ञानोबांच्या पालखीत गोंधळ रथासमोर वारकऱ्यांचा ठिय्या

पुणे – आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान

ज्ञानोबांच्या पालखीत गोंधळ रथासमोर वारकऱ्यांचा ठिय्या Read More »

तर राजकीय करिअर संपवू जरांगेंचा भाजपाला इशारा 

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय

तर राजकीय करिअर संपवू जरांगेंचा भाजपाला इशारा  Read More »

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ओमराजे निंबाळकर यांना दिलासा

धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ओमराजे निंबाळकर यांना दिलासा Read More »

राज्यात पावसाची विश्रांती कोल्हापुरात पूरस्थिती कायम

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले

राज्यात पावसाची विश्रांती कोल्हापुरात पूरस्थिती कायम Read More »

गोविंदांना १० लाखापर्यंत विमा कवच राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना

गोविंदांना १० लाखापर्यंत विमा कवच राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

नागपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती Read More »

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर Read More »

मालगाडीची चाके मातीत रुतली सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले .

मालगाडीची चाके मातीत रुतली सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत Read More »

डहाणू तालुक्यातील चिकूवर’सीड बोअरर’ अळीचा प्रादुर्भाव

डहाणू- पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांवर ऐन पावसाळ्यात मोठे संकट कोसळले आहे.तालुक्यातील मुख्य पीक समजल्या जाणार्‍या चिकू या फळावर

डहाणू तालुक्यातील चिकूवर’सीड बोअरर’ अळीचा प्रादुर्भाव Read More »

साताऱ्यात ब्रिटीशकालीन बोगद्यात पाण्याची गळती

सातारा- जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटिशकालीन बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मागील चारपाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

साताऱ्यात ब्रिटीशकालीन बोगद्यात पाण्याची गळती Read More »

कोयना धरणातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून

कोयना धरणातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग Read More »

मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप

मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन Read More »

टोमॅटो सव्वाशे रुपयांपर्यंत महागणार

मुंबई : राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे

टोमॅटो सव्वाशे रुपयांपर्यंत महागणार Read More »

६.२७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरण! अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने

६.२७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरण! अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक Read More »

‘लाडकी बहीण’ योजना समितीत अजित पवार गटाला डावलले

सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली

‘लाडकी बहीण’ योजना समितीत अजित पवार गटाला डावलले Read More »

पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ७०० कुटुंबांचे अखेर स्थलांतर

कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची

पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ७०० कुटुंबांचे अखेर स्थलांतर Read More »

पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली

पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली Read More »

मनसेची भूमिका पुन्हा पलटली 225 जागा लढविणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका

मनसेची भूमिका पुन्हा पलटली 225 जागा लढविणार Read More »

पुण्यात विक्रमी पाऊस! पहिल्या मजल्यापर्यंत पाणी नागरिकांचा बोटीने बचाव! पुढील 24 तासही धोक्याचेच

पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की,

पुण्यात विक्रमी पाऊस! पहिल्या मजल्यापर्यंत पाणी नागरिकांचा बोटीने बचाव! पुढील 24 तासही धोक्याचेच Read More »

अजित पवार मध्यरात्री दिल्लीत अमित शहांना भेटून तासभर चर्चा

नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित

अजित पवार मध्यरात्री दिल्लीत अमित शहांना भेटून तासभर चर्चा Read More »

वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो

वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील

वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो Read More »

रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी

रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात

रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी Read More »

मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळे २९ जुलै पर्यंत बंद

पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना

मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळे २९ जुलै पर्यंत बंद Read More »

Scroll to Top