News

प्रत्येक बुथ म्हणजे एकेक चौकी मोदींचा भाजपा बुथप्रमुखांशी संवाद

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र

Read More »
News

दिल्लीला प्रदूषणाचा मोठा विळखा सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो अधिकच आवळत चालला आहे. दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात

Read More »
News

पंजाब धुक्यात गुरफटले विमाने रद्द ! रेल्वेला विलंब

चंदीगढ – हवामानातील बदलामुळे कालपासून संपूर्ण पंजाब राज्यच धुक्यात गुरफटले असून त्याचा परिणाम विमान व रेल्वे वाहतूकीवर पडला आहे. पंजाबच्या

Read More »
News

देशात महागाईचा दहशतवाद प्रियांका गाधींचा हल्लाबोल

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर

Read More »
News

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के लोकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदाबाद- गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे.सुदैवाने

Read More »
News

मायावतींची आज पुण्यात सभा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या उद्या रविवारी बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभेला संबोधित करतील. येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय

Read More »
News

खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या

मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी

Read More »
News

शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

पुणे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्ती येथे काल रात्री ७ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने

Read More »
News

गोवा सरकारी कार्यालयात एलईडी बल्ब बंधनकारक

पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच

Read More »
News

मुरुडच्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात

Read More »
News

बिजनौरमध्ये अपघात नवदांपत्यांसह ७ ठार

बिजनौर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज सकाळी घडलेल्या अपघातात नवरा नवरीसह वऱ्हाडांमधील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे समोरील

Read More »
News

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला तडे

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता

Read More »
News

भिवंडीतील मतदान केंद्रांवर आता सीसीटीव्हींची नजर !

भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर

Read More »
News

गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७००किलो अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम

Read More »
News

एकजुटीने राहा! पाकिस्तानवर तिरंगा फडकवू! बटेंगे तो कटेंगे! फडणवीसांचे पूर्ण समर्थन

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ

Read More »
News

राजस्थानात कार अपघात कोल्हापुरातील ४ जण ठार

जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे

Read More »
News

दक्षिण पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने

Read More »
News

आदिवासींचे योगदान महत्त्वपूर्ण राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – भारताच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी कामगिरी बजावली

Read More »
News

पाकिस्तानवरही तिरंगा फडकेल फडणवीस यांचा ‘महाआशावाद’

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे.

Read More »
News

पंतप्रधान खोटे बोलतात! रमेश चेन्नीथलांचा आरोप

मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही

Read More »