
यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !
ठाणे: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी
ठाणे: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी
मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी
मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने काल
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ
उरण- राज्य सरकारने उरण तालुक्यातील पाणजे येथील २८९ हेक्टर क्षेत्राला पाणथळचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर राज्य
*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो.
कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानिस यांनी याचे सूतोवाच केले.
इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी
अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती
कोलकाता – हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले मानवरहित टेहाळणी विमान काल बंगालच्या उपसागरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.देशाच्या समुद्री मार्गावर
अहमदनगर – विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका केल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. अहमदनगरमध्ये चक्क बिबट्यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या बछड्यांची
महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे
जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे एका उघड्या बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकलीची आज तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली.
नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक
पाटणा – बिहारमधील आपल्या धडाकेबाज कामामुळे प्रकाशात आलेले मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला
लंडन-ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी
पणजी- गोवा आणि बेळगावला जोडणार्या चोर्ला घाट गेल्या आठ दिवसांपासून निळ्या आणि जांभळ्या कारवी फुलांनी बहरून गेला आहे. त्यानिमित्त चोर्ला
मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी
मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले
कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या
उदयपूर- १९६६ साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान झिंक लिमिटेड या वेदांत समुहाच्या कंपनीचे तीन ऐवजी दोन कंपन्यांमध्ये विभाजन केले जाणार आहे.त्याबाबतच्या
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी एक देश एक निवडणूक प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लोकसभा निवडणुकीसोबतच
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445