News

खरगेंवर भ्रष्टाचाराचा आरोप! उद्योजक म्हणून जमीन बळकावली

बंगळुरू- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबावर पहिल्यांदाच भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरगे कुटुंबाच्या ट्रस्टला कर्नाटक सरकारने

Read More »
News

मालवण किल्ल्यावरील 28 फूट उंच पूर्णाकृती! शिवाजी महाराजांचा पुतळा 9 महिन्यांत कोसळला

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आज कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त गेल्याच वर्षी

Read More »
News

‘युपीआय’नंतर आता ‘युएलआय’ येणार बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होणार

नवी दिल्ली- पैसे देवाणघेवाणीमध्ये क्रांती आणणार्या युपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)नंतर सरकारने आता एक आणखी पाऊल पुढे टाकत युएलआय (युनिफाइड लेंडिंग

Read More »
News

गोदावरीला मोसमातील दूसरा पूर राज्याच्या अनेक भागात यलो अलर्ट

नाशिकनाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला या वर्षीचा दूसरा मोठा पूर आला. गंगापूर धरणातून होत

Read More »
News

जीएसटी विरोधातीलव्यापाऱ्यांचा बंद स्थगित

नाशिक – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे येत्या २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित

Read More »
News

कल्याण चिंचपाड्यात पाणीटंचाई टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार

कल्याण – चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे.

Read More »
News

पुणे विमानतळाला  संत तुकारामांचे नाव द्या

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी

Read More »
News

सिक्कीमध्ये निवृत्त आमदारांना दरमहा ५० हजार रुपये पेन्शन

गंगटोक – सिक्कीममध्ये निवृत्त आमदारांना दरमहा किमान ५० हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी घेतला आहे.निवृत्त

Read More »
News

माजी मंत्री बाबा सिद्दीकीरुग्णालयात दाखल

मुंबई -राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी

Read More »
News

मुंबई-गोवा मार्गावर गणेशोत्सवात अवजड वाहनांना बंदी राहणार

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे.

Read More »
News

जीएसबी मंडळाचा यंदा ४०० कोटींचा विमा

मुंबई – सर्वात श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा लौकीक असलेल्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाचा विक्रमी

Read More »
News

डबेवाल्यांची पुणेरी ढोल-लेझीम पथके गणरायाच्या स्वागतासाठी सज्य

मुंबई – गणरायांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य म्हणून ढोल-लेझीमला पसंती दिली जात आहे. ही परंपरा पुण्याच्या डबेवाल्यांनी जपली आहे. डबेवाल्यांचे पुणेरी

Read More »
News

एक्सचे मुख्यालय लवकरचट्रम्प टेक्सासमध्ये हलवणार

सॅन फ्रान्सिस्को – एक्स सोशल मीडियाचे (पूर्वीचे ट्विटर) मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोहून टेक्सासमध्ये हलविण्याचा निर्णय कंपनीचे मालक अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क

Read More »
News

नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेखा. वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल

Read More »
News

आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची

Read More »
News

मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत! एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली.

Read More »
News

केंद्राचीच निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू! मात्र संप होणार

मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू

Read More »
News

पंतप्रधान ‘लाडकी बहीण’ योजनेवर नाराज? जळगावातील भाषणात अवाक्षर काढले नाही

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात

Read More »
News

राजस्थानात पावसाचा कहर! ५ जणांचा मृत्यू

जयपूर – राजस्थानातील पावसाच्या कहरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून जालोर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील

Read More »
News

पश्चिम रेल्वेचा ३५ दिवसांचा ब्लॉक ९६० लोकल फेऱ्या रद्द

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान

Read More »