
मुख्यमंत्री दुर्गा …..
मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या

मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यात जन्म, कोडाई कॅनल, मुंबईत उच्च शिक्षण आणि राजकीय कर्मभूमी राजस्थान असे वसुंधराराजे शिंदेंबाबत घडले. राजकारणाचे बाळकडू तर त्यांना घरातूनच मिळाले. आई राजमाता

हस्तिनापूरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी, शंभर कौरवांची माता, शकुनीची बहीण, सुबल राजाची कन्या गांधारी हे महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. माता गांधारीचा प्रवास पाहता कधी ती

तो येतलो…गावात कोणीच थांबूचा नाय… जो थांबतलो तो जिवंत रव्हाचो नाय… (तो येणार… गावात कोणीच थांबायचे नाही… जो थांबेल तो जिवंत राहणार नाही…) या एकमेव

निळावंती ग्रंथ ज्याने वाचला त्या व्यक्तीचा ६ महिन्यात मृत्यू तरी होतो किंवा ती व्यक्ती पूर्ण वेडी तरी होते असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचून त्यातील
नवी दिल्लीच्या जंतरमंतर भागात शहराच्या मधोमध १०५ पायऱ्यांची एक विहीर आहे. सूर्यास्तानंतर या विहिरीच्या तळाशी एखादी व्यक्ती अडकली तर विहिरीतले काळे पाणी व्यक्तीला स्वत:कडे आकर्षित
हा समुद्रकिनारा दिवसा स्वर्गाहून सुंदर दिसत असला तरी रात्री मात्र सैतानाचा नरक बनतो. इथे दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते पण सूर्य जसजसा मावळू लागतो तसतसे
तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल
भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत पण, मेलेल्या भक्तांनाच थेट जिवंत करणारे असेही एक रहस्यमयी मंदिर भारतात आहे. उत्तराखंडची
ईशान्य भारतात दूर कुठेतरी एका निर्जन जंगलात लपलंय एक रहस्य… रहस्य ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचं… चार हात आणि बाहेर येणारे तीन दात
आसाममधील जतिंगा हे छोटेसे गाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या शेकडो पक्ष्यांनी भरून जाते… हे पक्षी जतिंगाचे आकाश पूर्णपणे व्यापून टाकतात… सकाळी गोल- गोल
रात्रीचा अंधार गडद होऊ लागला की या किल्ल्यामध्ये घुंगरांचा आवाज घुमतो… बायकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज कानी पडतात असे आसपासचे गावकरी सांगतात. या किल्ल्यात मृत्याम्यांचा वास आहे
राजस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे सूर्यास्तानंतर थांबण्याची कोणी हिंमत करत नाही. ज्या लोकांनी या गावात सूर्यास्तानंतर येऊन राहण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आसपास कुणीतरी
देशात क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता मिळाली नसली तरीही त्यावरील नफ्यावर कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु याविषयी
आज ३० ऑक्टोबर. आज रा. सू. गवई यांचा स्मृतिदिवस.यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९२९ मध्ये झाला. रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई उर्फ रा. सू. गवई
आज ३० ऑक्टोबर. नेमबाज राही सरनोबतचा वाढदिवस.जन्म 3० ऑक्टोबर १९९० कोल्हापूर येथे झाला. राही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथेच तिची बंदुकीशी ओळख झाली. तेजस्विनी
आज प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुव घोष यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५७ रोजीचा. ध्रुव घोष यांचे कुटुंब संगीताशी निगडित होते. भारतीय वाद्यांच्या दुनियेत
पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दरवर्षी राज्यात सुमारे ५० हजार टनहून अधिक ई-कचरा तयार होतो. अधिकृत पुनर्प्रक्रियेची क्षमता केवळ २४
देशात पांढरा, लाल, पिवळा असे कांद्याचे तीन प्रकारचे रंग आहेत. कांद्यात असलेल्या एन्ट्रोसायजिंग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लाल होतो. पांढऱ्या कांद्यात हे रंगद्रव्य नसते. चवीला
भारतीय पक्वानात गुलाबजामचे स्थान हे मोठे आहे. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथादेखील इतकीच रंजक आहे. मुघल बादशहा
वाराणसी – हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ट स्थान असलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आज मंगळवारपासून सर्व भक्तांना दर्शनासाठी कोणतीही कोरोना चाचणीची
बंगळुरूमधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली. स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी