
उबरचा मोठा निर्णय, आता रिक्षाचालकांकडून घेणार नाही कमिशन; प्रवाशांनाही होणार फायदा
Uber Auto Fare : ओला, उबर सारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिसचा वापर प्रचंड वाढला आहे. या कंपन्यांकडून वाहनचालक व प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. यासाठी
Uber Auto Fare : ओला, उबर सारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिसचा वापर प्रचंड वाढला आहे. या कंपन्यांकडून वाहनचालक व प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. यासाठी
Jio Recharge Plan : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक अनेक स्वस्त रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आता कंपनीने ट्रायच्या नवीन नियमांतर्गत केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह येणारे
Axiom Mission 4: नासाच्या एक्सियम मिशन 4 (Axiom Mission 4) साठी भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला (Shubhanshu Shukla) यांची पायलट म्हणून निवड झाली आहे. नासाचे हे मिशन 14 दिवसांचे
सायबर गुन्हेगार सतत नवीन स्कॅम करण्याच्या पद्धती शोधत असतात. तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती होत असताना, स्कॅमच्या घटना देखील तितक्याच वाढताना दिसत आहेत. आजच्या काळात प्रत्येक
दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवसात पाळला जातो. भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने
कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण अधिकारांतर्गत (RTE) दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली जाती. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दुर्बल
Adani Group Shares: सोमवारच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज काहीशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये वाढ दिसून आली. मात्र, सर्वाधिक वृद्धी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये
Toyota Innova Crysta : भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय एमपीव्हीमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा समावेश होतो. शानदार फीचर्स, सुरक्षा व जास्त स्पेस यामुळे या गाडीला ग्राहकांची मोठी पसंती मिळते.
PM Kisan Samman Nidhi Yojana : देशात आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून
R Chidambaram Death : भारताचे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम (R Chidambaram) यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास
जे. जयललिता (तामिळनाडू)जयराम जयललिता या भारतातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाकांक्षी महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातात. अम्मा या नावाने प्रसिद्ध असलेल्या जयललितांनी 1991 ते 2016 दरम्यान
मुख्यमंत्री दुर्गा ….. अन्वरा तैमूर (आसाम)आपल्या जीवनाचा प्रवास कोठून कुठे होईल ते सांगता येत नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएट होऊन आसामच्या जोरहाट येथील मुलींच्या
ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यात जन्म, कोडाई कॅनल, मुंबईत उच्च शिक्षण आणि राजकीय कर्मभूमी राजस्थान असे वसुंधराराजे शिंदेंबाबत घडले. राजकारणाचे बाळकडू तर त्यांना घरातूनच मिळाले. आई राजमाता
हस्तिनापूरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी, शंभर कौरवांची माता, शकुनीची बहीण, सुबल राजाची कन्या गांधारी हे महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. माता गांधारीचा प्रवास पाहता कधी ती
तो येतलो…गावात कोणीच थांबूचा नाय… जो थांबतलो तो जिवंत रव्हाचो नाय… (तो येणार… गावात कोणीच थांबायचे नाही… जो थांबेल तो जिवंत राहणार नाही…) या एकमेव
निळावंती ग्रंथ ज्याने वाचला त्या व्यक्तीचा ६ महिन्यात मृत्यू तरी होतो किंवा ती व्यक्ती पूर्ण वेडी तरी होते असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचून त्यातील
नवी दिल्लीच्या जंतरमंतर भागात शहराच्या मधोमध १०५ पायऱ्यांची एक विहीर आहे. सूर्यास्तानंतर या विहिरीच्या तळाशी एखादी व्यक्ती अडकली तर विहिरीतले काळे पाणी व्यक्तीला स्वत:कडे आकर्षित
हा समुद्रकिनारा दिवसा स्वर्गाहून सुंदर दिसत असला तरी रात्री मात्र सैतानाचा नरक बनतो. इथे दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते पण सूर्य जसजसा मावळू लागतो तसतसे
तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल
भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत पण, मेलेल्या भक्तांनाच थेट जिवंत करणारे असेही एक रहस्यमयी मंदिर भारतात आहे. उत्तराखंडची
ईशान्य भारतात दूर कुठेतरी एका निर्जन जंगलात लपलंय एक रहस्य… रहस्य ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचं… चार हात आणि बाहेर येणारे तीन दात
आसाममधील जतिंगा हे छोटेसे गाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या शेकडो पक्ष्यांनी भरून जाते… हे पक्षी जतिंगाचे आकाश पूर्णपणे व्यापून टाकतात… सकाळी गोल- गोल
रात्रीचा अंधार गडद होऊ लागला की या किल्ल्यामध्ये घुंगरांचा आवाज घुमतो… बायकांच्या हसण्या-खिदळण्याचे आवाज कानी पडतात असे आसपासचे गावकरी सांगतात. या किल्ल्यात मृत्याम्यांचा वास आहे
राजस्थानमध्ये असे एक गाव आहे जिथे सूर्यास्तानंतर थांबण्याची कोणी हिंमत करत नाही. ज्या लोकांनी या गावात सूर्यास्तानंतर येऊन राहण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना आसपास कुणीतरी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445