
‘साबरमती’च्या खेळावेळी जेएनयूमध्ये दगडफेक
नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ‘ द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी ही दगडफेक करण्यात आल्याचा

नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ‘ द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी ही दगडफेक करण्यात आल्याचा
हैदराबाद- संपूर्ण देशभरात आज ‘पुष्पा २’चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र काल रात्री हैदराबादच्या आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये‘पुष्पा २’च्या प्रीमियरचे आयोजन केले होते. यावेळी थिएटरबाहेर या चित्रपटाचा

कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला
भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच

ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे.

मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र

मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित

मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन

न्यूयार्क – ७६ व्या एमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.त्यानुसार ‘शोगन’ या जपानमधील ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेला सर्वोकृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेच्या

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या

कोल्हापूर- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.नदीचे पाणी झपाट्याने वाढत चालले असून संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या भेंडवडे गावातील १०२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात

हैदराबाद – ईटिव्ही नेटवर्क, ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांना उच्च रक्तदाब

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले गुलमर्ग येथील टेकडीवरील १०९ वर्षे जुने शिवमंदिर आगीत जळून खाक झाले आहे. या मंदिराच्या परिसरात बॉलिवूडमधील

मुंबई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत

मुंबई- मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज निधन झाले. रंगोत्सव सुरु असतांना रंगमंचावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक राजेश देशपांडे

मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत

मुंबई- ‘सध्याचे राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचे सुरू आहे. यात आपण न पडलेलेच बरे! अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते

मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच

मुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 86 वर्षांच्या जोशी

मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात

छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला

नवी दिल्ली-मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेनमेंट एंटरटप्रायझेस,सोनी पिक्चर्स आणि वायकॉम १८ यासारख्या दिग्गज कंपन्यानी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. या सर्व प्रसारकांनी वाढत्या सामग्री खर्चाची भरपाई

छत्रपती संभाजीनगर : “आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शकांनी संवेदनशीलता जपत सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट