
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नक्की किती व कशी कमाई करतात? वाचा
शरण्या अय्यर (Sharanya Iyer) हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे तिने एका वर्षात जगभर प्रवास करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले

शरण्या अय्यर (Sharanya Iyer) हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे तिने एका वर्षात जगभर प्रवास करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले

Pataal Lok S2 Series : ‘पाताल लोक’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सीरिजचा दुसरा सीझन (Pataal Lok S2) लवकरच भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा

Marco Box Office Collection: नववर्षाच्या सुरुवातीला अभिनेता अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले. आता पुष्पा-2 नंतर आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर

Ram Charan New Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा (Ram Charan) ‘गेम चेंजर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम चरणचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहे. पॉलिटिकल

Yeh Jawaani Hai Deewani Rerelease: भारतीय चित्रपटसृष्टीत मागील काही महिन्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे महिला केंद्रित चित्रपटांची जास्तीत जास्त निर्मिती होत असताना, जुन्या चित्रपटांना

ओप्पो त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज रेनो 13 5जी (Oppo Reno 13 5G Series) ला लवकरच भारतासह काही देशांमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने या नवीन स्मार्टफोन (New

नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ‘ द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी ही दगडफेक करण्यात आल्याचा
हैदराबाद- संपूर्ण देशभरात आज ‘पुष्पा २’चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र काल रात्री हैदराबादच्या आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये‘पुष्पा २’च्या प्रीमियरचे आयोजन केले होते. यावेळी थिएटरबाहेर या चित्रपटाचा

कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला
भोपाळ -हिंदू एकात्मतेसाठी बागेश्वर धाम ते ओरछा दरम्यान काढलेल्या बागेश्वर बाबांच्या पदयात्रेत अभिनेता संजय दत्त समील झाला होता. यावेळी तो जमिनीवर बसू चहा प्यायला तसेच

ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे.

मुंबई- तमाशा कला अभ्यासक आणि गायक, नाट्यनिर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नेराळे यांचे निधन झाल्याने तमाशा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र

मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित

मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन

न्यूयार्क – ७६ व्या एमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.त्यानुसार ‘शोगन’ या जपानमधील ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेला सर्वोकृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेच्या

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या

कोल्हापूर- जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.नदीचे पाणी झपाट्याने वाढत चालले असून संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या भेंडवडे गावातील १०२ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात

हैदराबाद – ईटिव्ही नेटवर्क, ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांना उच्च रक्तदाब

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले गुलमर्ग येथील टेकडीवरील १०९ वर्षे जुने शिवमंदिर आगीत जळून खाक झाले आहे. या मंदिराच्या परिसरात बॉलिवूडमधील

मुंबई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत

मुंबई- मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे आज निधन झाले. रंगोत्सव सुरु असतांना रंगमंचावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक राजेश देशपांडे

मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत

मुंबई- ‘सध्याचे राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचे सुरू आहे. यात आपण न पडलेलेच बरे! अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते