
विराट-रोहित तब्बल एक दशकानंतर रणजी ट्रॉफीत खेळणार, ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदानात
Ranji Trophy : एकापाठोपाठ एक मालिकेतील पराभवानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. BCCI गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर भर




















