
T20 World Cup 2026 :आयसीसीशी चर्चा मात्र भारतात सामने न खेळण्यावर बांगलादेश ठाम
T20 World Cup 2026 : आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) भारतातील टी-२० विश्वचषक सामने हलवण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. परंतु बीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने






















