‘भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य हे युद्ध मानले जाणार’, भारत देणार सडेतोड उत्तर

India Warns Pakistan

India Warns Pakistan | पाकिस्तानकडून भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य युद्धाचा (Act of War) भाग मानले जाईल आणि भारत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यााबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने उत्तर भारतातील लष्करी तळ आणि नागरी वस्त्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर […]