
दिल्ली मेट्रो केबल चोरी! चार संशयितांना अटक
नवी दिल्ली – दिल्ली मेट्रो रेल्वेची केबल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांच्या टोळीतील चार जणांना अटक केली.पोलिसांनी केबलची चोरी झालेल्या ठिकाणचे सुमारे पाचशे सीसीटिव्हीतील फुटेज

नवी दिल्ली – दिल्ली मेट्रो रेल्वेची केबल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांच्या टोळीतील चार जणांना अटक केली.पोलिसांनी केबलची चोरी झालेल्या ठिकाणचे सुमारे पाचशे सीसीटिव्हीतील फुटेज

सांगली – कवलापूर येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास तासगाव रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी जीप एकमेकावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात आईसह २ चिमुकल्यांचा

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील सहापैकी दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती,

लखनऊ- उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात सभा होणार आहेत. वीज

मुंबई- कुर्ला येथे बेस्ट बसने भरधाव वेगात धडक दिल्याने ७ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी )परिसरात ए

रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १० डिसेंबर रोजी संपुष्टात आला.त्यानंतर कालच

नवी मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावर आज दुपारी ३:३० च्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल स्थानकाबाहेर काम सुरु असताना जेसीबीमुळे

नवी दिल्ली- अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने इंडिया आघाडीतील खासदार संसद परिसरात दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही

मुंबई- कुर्ला पश्चिमेला सोमवार ९ डिसेंबरला रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४३ जण जखमी झाले. जखमींवर सध्या

सांगली – कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ आज सकाळी एका मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये १ महिला जागीच ठार झाली, तर ३ जण गंभीर

नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात

पुणे – सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी पवन शर्मा नावाच्या एका संशयितास आज वाघोली परिसरातून अटक केली. तर अन्य चौघांचा शोध शुरू आहे. पुण्यातील भाजपा

नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बांधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. यात दिल्लीतील रिक्षा

धाराशिव – सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रकने शाळकरी मुलाला धडक दिली.या अपघातात अर्णव सोनवणे (१२) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक

संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची

हाथरस – उत्तर प्रदेशातील मथुरा बरेली महामार्गावर आज झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका ३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. एक ट्रक व

नागपूर- महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’तर्फे (ओसीडब्ल्यू) उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पेंच ४ एक्स्प्रेस फीडरवर २० तास शटडाऊन असल्याने उद्या

आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. ही केवळ धमकीच असल्याचे

मुंबई – देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी IRCTC.CO.IN ही वेबसाईट आज सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. यावेळी सायबर हल्ल्याची शंका उपस्थित झाली

मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी

नवी दिल्ली- पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात आज दुपारी एका रेस्टॉरंटला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला . रेस्टॉरंटला आग लागताच लोकांनी या रेस्टॉरंटच्या छतावरुन बाहेर

अहमदाबाद – गुजरात राज्यातील जुनागढ परिसरात आज सकाळी कार अपघात झाला. या घटनेत दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा