
नवी मुंबई एपीएमसीमध्ये लसणाचे भाव वाढले
नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला
नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला
नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा गोंधळात गेला असला तरी दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत सुरु आहे. आजही संसदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. संसदेचे कामकाज
कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू
नवी दिल्ली- दिल्लीत प्रदूषण इतके वाढले आहे की, मला दिल्लीत यावेसेच वाटत नाही असे मनोगत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले
दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही
नाशिक – लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या आठवड्यात लाल
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९७ अंकांनी
अलाप्पुझा – केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या पाच विद्यार्थ्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. हे विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक
नाशिक- अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. याबाबतीत राज्यात एक नंबरवर भाजपा आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत. तीन
नवी दिल्ली – चलो दिल्लीच नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या उत्तर प्रदेशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली. या शेतकर्यांना काल दलित प्रेरणास्थळ या ठिकाणी
नवी दिल्ली – दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत कोर्ट रुम १२ ला आज दुपारी अचानक आग लागली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रुम ११ आणि १२ मध्ये
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेमध्ये फूट पाडत असून त्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नाही असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत
मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
अमरावती – अमरावतीत दर्यापूर-अकोला मार्गावर अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर ३ जण
अयोध्या – अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची मूर्ती घडविण्यासाठी काळा पाषाण शोधून देणाऱ्या एका गरीब मजुराला अद्याप त्याच्या कामाचा मोबदलाही मिळालेला नाही. श्रीनिवास नटराज असे या मजुराचे
नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काल झालेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षीय परीक्षार्थीला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी प्रशासनाची धावपळ झाली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे.
नवी दिल्ली- भारतीय नौदलात लवकरच २६ समुद्री राफेल विमाने दाखल होणार आहेत. नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्सकडून या २६
पुणे – पुण्यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हयू पॉइंट दरीतून ३०
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी
कडेगाव – मणिपूर राज्यातून उडालेल्या ससाण्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सॅटेलाईट टॅग लावलेला हा अमुर ससाणा या प्रवासात सांगलीत थांबला. नतर
पणजी – गोवा राज्यात खाणमालाच्या लिलावाची निविदा सादर करण्यासाठी कंपनीची वार्षिक उलाढाल २५ ते ४५ कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच बोलीदारांना बँक हमी देणे
बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि