
राज्यातील शाळांना यावर्षी दिवाळीची १४ दिवस सुट्टी
मुंबई – राज्यातील सर्व शाळांना यावर्षी दिवाळीची सुट्टी १४ दिवसांची असणार आहे.शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार २८ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे. मात्र १० नोव्हेंबर
मुंबई – राज्यातील सर्व शाळांना यावर्षी दिवाळीची सुट्टी १४ दिवसांची असणार आहे.शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार २८ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे. मात्र १० नोव्हेंबर
मुंबई – दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध भेटवस्तूंसह विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी दिवाळी बोनस
सोलापूर- कोजागिरी पोर्णिमा आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून ४ दिवस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग वळवण्यात येणार आहे.१६ ऑक्टोबरला
मुंबई- मालाड पूर्वेमध्ये रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मारहाण करुन मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आकाश माईन(२७),असे या मृत मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे.आकाश माईन हे
डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन
परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान
नाशिक – नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर ,काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शहीद झाल्यानंतर भेदभाव
पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे- हिंजवडी येथे भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ यादव (२७) आणि अनुराग पांडे (२७)
मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या
मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात
मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३
मुंबई – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ म्हणजेच‘एमएमएमओसीएल’ ने ‘मेट्रो २ अ’ आणि मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी आता नवीन सुविधा सुरू केली
मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून
महाराष्ट्राला पहिली महिलामुख्यमंत्री कधी मिळणार?फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला
व्हिएनतान – सध्याचा काळ विस्तारवादाचा नसून युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज लाओस येथील १९ व्या पूर्व
मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच
अमरावती- अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या शिवशाही बसला आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर टायर फुटल्यानंतर आग लागली. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर एकच गोंधळ उडाला. प्रवासी सुखरूप बाहेर
परभणी- गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या दुसलगाव पाटी परिसरात टेम्पो आणि स्कूल बसचा आज दुपारी अपघात झाला. स्कूल बस चालक असलेले जय भगवान महासंघ संघटनेचे परभणी
नागपूर – उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे आमचे आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी दिला जात नाही,असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्यात उद्या तीन महत्त्वाचे मेळावे होणार असून या मेळाव्यातील भाषणांविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा पाॅडकास्टही आहे
मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445