
पुण्यात अमुलचा आइसक्रीम उत्पादन महिनाअखेरीस सुरु
पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१

पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१

धुळे- शिंदखेडा तालुक्याच्या सोनेवाडी गावातील तापी नदीत बुडून बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. उत्कर्ष पाटील आणि वैष्णवी पाटील असे मृत बहिण आणि

मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सरकारने काल न्यायिक आयोग स्थापन केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती

नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत. त्यांना नवी

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण तापले असताना आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मुंबईत

नवी दिल्ली – स्वच्छता मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता मिशन अंतर्गत आज जे काही

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिस-या वर्षी काळाचौकी येथील अभ्युदयनगर येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. मिहीर कोटेचा, भाजपा महिला मोर्चा

सातारा- साताऱ्यातील माची पेठ येथील मोटार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा

मुंबई- ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालत आहे. काँग्रेसने लापता लेडीजचे पोस्टर केले आहेत.महाराष्ट्र

भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी, भाईंदर येथील एका

मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती

मुंबई- लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून

मुंबई – जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असे वाटत नाही.

सावंतवाडी- तळवडे आंबाडेवाडी येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने शुक्रवार ४ ऑक्टोबर ते बुधवार ९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या

नवी दिल्ली – सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथांवर असलेली मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे सरसकट अडथळा ठरविता येणार नाहीत. त्या त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहून

पुणे- पुणेकरांचा विमान प्रवास महागला आहे. पुण्यातून दिल्ली,बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरादरम्यान नियमित उड्डाण करणाऱ्या विमानांच्या तिकिटादरांत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.येत्या

मुंबई – कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप असलेल्या बूक माय शो या कंपनीचा सीईओ आशिष हेमराजानी याने आज पोलिसांचे समन्स असताना चौकशीसाठी न जाता

मुंबई – जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्टच्या ३०३ बसला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.ही बस

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात आज अत्यंत खराब झाली. नफेखोरांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्समध्ये १२७२ अंकांची

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर

मुंबई- स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत पश्चिम रेल्वेच्या कांदिवली रेल्वे स्थानकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार कांदिवली स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पादचारी पुलाच्या दक्षिण टोकाला

मुंबई – देशाच्या अनेक भागात उद्घाटनानंतर पूल कोसळणे, रस्ते उखडणे अशा घटना घडत असतांनाच केवळ सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन केलेल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.विमानतळावर त्याचप्रमाणे

मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे

मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी मुंबई महापालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या शाळेतील प्रत्यक्ष गैरहजेरीमुळे शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम