
राज्यात २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील

मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील

चेन्नई – तामिळनाडूमध्ये शाळकरी मुलांमध्ये बंदी घातलेल्या कूल लीप या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याची गंभीर दखल मद्रास उच्च न्यायालयाने घेतली असून राज्याचे आरोग्य

मुंबई – धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिल्यास आमदारकीचा तत्काळ

पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल

अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या

नंदूरबार- नंदूरबार जिल्ह्यातील आष्टे गावातील काही डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिव्हरने झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय अतीसुरक्षित प्राण्याच्या साथरोगांविषयीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. या

बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले

पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या

प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात

मुंबई – भारत फोर्ज कंपनीची मालकी असलेल्या कल्याणी कुटुंबात आईच्या मृत्यूपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बंधू बाबा कल्याणी यांनी आपल्या

नांदेड – नांदेड – पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली नांदेडमधील

मुंबई- श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांनी पुष्पवृष्टीची परंपरा 1970 मध्ये सुरू केली. पुष्पवृष्टीची संकल्पना रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांतून आली, ज्यात कामगार, सरकारी कर्मचारी, खासगी कामगार, तसेच समाजातील तरुण

मुंबई- मध्य रेल्वेवरील दादर- बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही एसी लोकल बंद पडली होती.

अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील ३ वंदे भारत रेल्वे गाड्यांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यांच्या हस्ते आज देशभरातील विविध

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या संध्याकाळी साडेचार वाजता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना भेटणार आहेत. या भेटीत ते आपला राजीनामा सादर करण्याची

प्राग- मध्य युरोपातील चेक रिपब्लिक ते पोलंड व रोमानिया मधील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे झालेल्या

डब्लिन- डब्लिन येथे झालेला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवट्याच्या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इतिहास घडवला. कर्णधार गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने पाच गडी आणि एक चेंडू

पुणे- पुण्यात गेल्या तीन दिवसांत गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून

न्यूयार्क – ७६ व्या एमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.त्यानुसार ‘शोगन’ या जपानमधील ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेला सर्वोकृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेच्या

कुडाळ- मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे मालवण-कोल्हापूर-तुळजापूर एसटी बसचा भीषण अपघात झाला . मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेंनरवर एसटीची जोरदार धडक बसल्याने बसमधील १५

जालना- शिंदे गटाचे खासदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी आज सका ळी १०:३० वाजता अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये

मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे

मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया

वॉशिंग्टन- इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सची पोलारिस डॉन अंतराळ मोहीम पूर्ण झाली असून या मोहिमेतील चारही अंतराळवीर आज सुखरूप पृथ्वीवर उतरले. या अंतराळवीरांनी एलन मस्क यांच्या