
महापालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार! सर्वोच्च न्यायालयाची परवानगी! सध्याचे ओबीसी आरक्षण राहणार
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे