
खबरदारी म्हणुन मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्ष
मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात
मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात
मुंबई – नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील
मुंबई- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पुनर्वसन वेळेत करून हा प्रश्न लवकर मार्गी लावा,असे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित
मुंबई- भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी अजूनही आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यातीलच
नवी दिल्ली – कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आता आणखी भक्कम केले जाणार आहे. यासंदर्भात सध्या
मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे
मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ
निवारा संस्थेचे अध्यक्ष मधुकर गोमणेंचे व्यक्तमुंबईमुंबईतील एसआरए योजनांचे ऑडिट करण्यात यावे, अशा आदेश हायकोर्टाने दिला. जर योग्य पद्धतीने एसआरए योजनांचे ऑडिट झाले तर मुंबईतील लाखो
मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने
मुंबई- राज्य सरकार गौरी-गणपती सणानिमित्त नागरिकांसाठी ‘आनंदाचा शिधा ‘ योजना राबविणार आहे.मात्र या योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या
मुंबई – जागतिक भांडवली बाजारातील दमदार संकेत, बँका आयटी क्षेत्रातील शेअरच्या किमतीतील वाढीमुळे आज भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून आली.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात १
मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी
मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे हप्ते संबंधित बँक भरत असते.मात्र
मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यायोजनेवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.अशा परिस्थितीतही राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार
मुंबई- राज्यातील कोणत्याही खासगी शिक्षण संस्था चालकांना शहरांबरोबर दुर्गम भागातही शाळा स्थापन करणे बंधनकारक असणार आहे. नवीन शाळेला मंजुरी व विद्यमान शाळांचा बृहत आराखडा तयार
मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच
मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’
मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे
नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई
मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445