
काँग्रेसची महायुती विरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम
मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’

मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’

मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे

नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई

मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित

मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून

मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला

मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही

मुंबई-स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना देताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन

मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य

मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज झालेल्या चाचणीचा मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका बसला. नवी मुंबई विमानतळावर आज पुन्हा सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धावपट्टी व

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे २००२

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री

मुंबई – गौरी गणपतीचे दिवस आले की घरांच्या साफसफाईची सुरुवात होते. हे साफसफाईचे काम कष्टाचेच असते. एका महिलेने मात्र त्यापुढे जात चक्क १६ व्या मजल्यावरील

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील शहांजहानपूर शहरातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. २०१२ साली त्याच्या वडिलांच्या

मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम

मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११

मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत

मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे

*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च

मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या

मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर