
गणेशोत्सवात फुले आणि मिठाईच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी
मुंबई- आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अव्वाच्या सव्वादर आकारून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट केली जाते.या पार्श्वभूमीवर