
India Pak War: ‘पाकिस्तान भारताविरुद्धचे पारंपरिक युद्ध हरणारच’; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान
India Pak War: पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्धातून कोणतेही सकारात्मक परिणाम साधता येणार नाहीत, या धोरणात्मक निष्कर्षापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण, पाकिस्तान भारताविरुद्धचे कोणतेही पारंपरिक युद्ध हरणारच,





















