
‘प्रत्युत्तर देण्याआधीच भारताचा ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानवर हल्ला’, शेहबाज शरीफ यांची कबुली
Shehbaz Sharif on Operation Sindoor | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकस्थित दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले केले