
वझिरीस्तानात चकमक! पाकिस्तानचे ६ जवानांचा मृत्यू
कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर
कराची – उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अली शौकत यांच्यासह ६ जवानांचा मृत्यू झाला, तर
अक्रा – घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवले आहे.
मुख्यमंत्री दुर्गा …. सुषमा स्वराज (दिल्ली)राजकारणात असूनही जनतेची लाडकी असलेली जी व्यक्तिमत्त्वे आहेत त्यात सुषमा स्वराज यांचे नाव आहे. हरियाणात जन्म झालेल्या सुषमा स्वराज या
नवी दिल्ली- इंडिगो एअरलाइन्सच्या तिकीट बुकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे लोकांना आज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.स्लो नेटवर्कमुळे आणि सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंग प्रणालीसह वेबसाईटवर परिणाम
नवी दिल्ली – नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागातून मासून
पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात असलेल्या आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला टाळे ठोकल्याची घटना घडल्याने मोठा वादंग निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि उपजिल्हाधिकारी
माले – मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू रविवारी भारत भेटीवर येणार आहेत. ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत त्यांचा भारतात मुक्काम असेल. भारत व मालदीवमध्ये व्यापार
पश्चिम बंगाल म्हटले की, अलीकडच्या राजकारणातील मार्क्सवादी नेते ज्योती बसू आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ही दोन नावे सहजी आठवतात. ममता बॅनर्जी आता 69
रायपूर- छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नारायणपूर-दंतेवाडा पोलिसांचे संयुक्त दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. यामध्ये ७ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावर पोलिसांनी शस्त्रास्त्रांचा मोठा
नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर १५ व १६ ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन)च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंटच्या
शिमला- हिमाचल प्रदेश सरकारने लोकांना मोफत पाणी देणे बंद केले आहे. आता नागरिकांना दरमहा १०० रुपये पाणी भाडे द्यावे लागणार आहे. यासोबतच मलनिस्सारण शुल्क आणि
पणजी- तेलंगणातून गोव्यासाठी एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. सिकंदराबाद ते वास्को-दा-गामा ट्रेनचा येत्या रविवारी ६ ऑक्टोबर रोजी शुभारंभ होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्री निवासस्थान सोडले. केजरीवाल कुटुंबासह नवी दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातील फिरोजशाह रस्ता बंगला क्रमांक ५
बडोदा – खाण व्यवसायासंदर्भातील, गुजरात सरकारचे अयोग्य धोरण, वेतनवाढ, अन्याय पद्धतीने खाणी बंद करणे या व अनेक प्रश्नांना दाद मागण्यासाठी दगडप्रक्रीया व खाण कामगार बेमुदत
नवी दिल्ली – समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीपासून स्वतःला दूर केले होते.या समितीचे नेतृत्व भाजप खासदार
नवी दिल्ली- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने समन्स बजावले . हे समन्स हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी
पटना – बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील विमानतळ परिसरात आज मॅार्निग वॅाकसाठी गेलेले राजद पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली – देशभरात रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असातना राजधानी दिल्लीतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील एका खासगी रुग्णालयात दोन
नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत. त्यांना नवी
अमरावती (हैदराबाद) – तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये जनावरांची चरबी असलेले तूप वापरले जात असल्याचा आरोप झाल्याने सरकारचे प्रतिनिधी या नात्याने उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी
नवी दिल्ली – स्वच्छता मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता मिशन अंतर्गत आज जे काही
श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमधील सुरणकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन
नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२०
नवी दिल्ली – सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथांवर असलेली मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे सरसकट अडथळा ठरविता येणार नाहीत. त्या त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहून
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445