
तेल आणि नैसर्गिक वायू साठेलिलावात रिलायन्सची बोली
नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने
नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने
नागपूर -समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करणाऱ्या मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला.
तिरुमला – तिरुपतीच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात चरबी मिसळण्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता या लाडूमध्ये चक्क एका कागदात गुंडाळलेले तंबाखू सापडली आहे. देवस्थानने हा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी आतिशी
वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल भाष्य केले.आताची निवडणूक
अमरावती – अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस मेळघाटातील सेमाडोहजवळील पुलावरून कोसळून आज सकाळी ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३६ प्रवासी जखमी झाले.
मॉस्को- विज्ञान आणि तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या रशियाला आज एका मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला . रशियाच्या आण्विक क्षेपणास्त्राचे परीक्षण फेल गेले. त्यानंतर एक मोठा धमाका
अयोध्या – उत्तराखंडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल अयोध्येच्या राममंदिरात पूजा करण्यास नकार दिला. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. अशा अपूर्णावस्थेत असलेल्या मंदिरात
नवी दिल्ली – सेवा कर (जीएसटी) दरटप्पे बदलाबाबत मंत्रिगटाची २५ सप्टेंबर रोजी गोव्यात बैठक होणार आहे. या बैठकीत दर टप्पे आणि दरांमध्ये बदल करण्यावर चर्चा
नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.किरण
तिरुपती – जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरण्यावरून वाद झाल्यानंतर आज मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. श्रीवरी (श्री वेंकटेश्वर) मंदिरातील बंगारू
तेहरान- इराणमधील तबास जवळच्या एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ५१ जण ठार झाले आहेत. या खाणीत अद्यापही २० जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली
ढाका- बांगलादेशने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. दुर्गापूजेच्या काळात या माशाला पश्चिम बंगालमध्ये मोठी मागणी असते. परंतु या माशाचे शेख हसीना सरकार पायउतार झाल्यानंतर
बंगळुरू-तिरुपतीतील लाडूच्या प्रसादाबाबतचा वाद अद्याप शमला नसताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद
रेक्यविकआईसलँडच्या एका दुर्गम गावात पांढऱ्या अस्वलाचे दर्शन झाले असून गेल्या ८ वर्षात हा दुर्मिळ पोलर बिअर पहिल्यांदाच दिसला आहे. पांढऱ्या अस्वलापासून धोका असल्याचा संशय आल्याने
नवी दिल्ली – एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे
अमरोहा – उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरात बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या खोल्यांमध्ये बंद करुन ठेवले. त्यानंतर
हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती
कीव्ह – युक्रेनने सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांना टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत
नवी दिल्ली-नवी दिल्लीच्या नबी करीम विभागातील फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर जळून गेले आहे. यावेळी ४४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.दिल्लीच्या पहाडगंज मधील
केदारनाथ – चार धाम यात्रेतील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ही यात्रा थांबली असून पोलीस प्रशासनाने
*रायपुरच्या इंदिरा गांधीकृषी विद्यापीठाचा दावा रायपुर – छत्तीसगडमधील दुर्मिळ ‘संजीवनी’ तांदळाचे सेवन केल्यास कर्करोग बरा होऊ शकतो,असा दावा केला जात आहे.या तांदळातील औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाच्या
कोलंबो – दोन वर्षांपूर्वीची राजकीय उलथापालथ, अंतर्गत यादवी आणि आर्थिक अराजक यात सापडलेल्या श्रीलंकेत उद्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445