
राहुल गांधींची पुन्हा भारत जोडो यात्रा
नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले.
नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले.
नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन
बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ
कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून काही
टोकिओ – जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर आज सकाळी ‘शानशान’ वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांची छते उडाली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यासोबत रस्त्यालगतची झाडे उन्मळून
नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि
पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले
लखनौ- सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट टाकली तर त्या
बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात
उत्तरकाशी – उत्तरकाशीच्या वरुणावत पर्वतावरुन झालेल्या दगडांच्या वर्षांवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गोफियारा क्षेत्रात एकच गोंधळ झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या
पणजी – प्लॅस्टिकचा वापर कायमचा बंद व्हावा यासाठी पणजी पालिकेने नवीन शक्कल लढवली असून आता पणजी बाजारात कापडी पिशव्या भाड्याने मिळणार आहेत. ग्राहकांना भाड्यापोटी २०
शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभेने मुलीच्या विवाहाचे किमान वय १८ वरुन २१ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल विधीमंडळाने कालच या संबंधीचे विधेयक मंजूर केले आहे.
लखनऊ-भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल केला आहे. मोगल शासकांची ही नावे बदलण्यात आली असून या स्थानकांना संतांची व स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात
कोलंबो – भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्या आहेत.या दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत तीन दिवसांच्या दौर्यावर
कोलकाता- कोलकाता येथील रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. या
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ यानाच्या साह्याने चार अंतराळवीर आज अंतराळात रवाना झाले. पृथ्वीपासून तब्बल ७०० किलोमीटर उंचीवरीत कक्षेत हे अंतराळवीर
नवी दिल्ली – मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या किटला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून मंजुरी मिळाली आहे. सिमेन्स हेल्थकेअर या कंपनीकडून किटचे उत्पादन केले
सिडनी – जागतिक तापमान वाढीचा परिणाम आता विविध पातळ्यांवर दिसून येत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीत यंदाच्या हिवाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सिडनी शहरापासून नैऋत्य दिशेला
चेन्नई- प्रसिद्ध तमिळ अभिनेते बिजिली रमेश यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.ते अवघ्या ४६वर्षांचे होते.बिजिली रमेश यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते. ‘नटपे थुनाई’, ‘अदाई’
नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशमधील हिंदूंच्या
नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील पुरात अडकलेल्या १७ हजार नागरिकांची सुटका करण्यात आली
वास्को- दक्षिण गोवा जिल्ह्यातील मूरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी येथील फिशिंग जेट्टीच्या खासगीकरणाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच कुठ्ठाळी गावात सरपंच सानिया परेरा
बंगळुरू- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबावर पहिल्यांदाच भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरगे कुटुंबाच्या ट्रस्टला कर्नाटक सरकारने बंगळुरूमधील हाय टेक डिफेन्स एअरोस्पेस
नवी दिल्ली- पैसे देवाणघेवाणीमध्ये क्रांती आणणार्या युपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)नंतर सरकारने आता एक आणखी पाऊल पुढे टाकत युएलआय (युनिफाइड लेंडिंग इंटरफेस) आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445