
वैष्णवीच्या सासरे-दिराला सात दिवसांनंतर अटक
पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत
पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली
बिकानेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच राजस्थानमधील बिकानेर येथे आले होते. त्यांनी पाकिस्तान सीमेपासून केवळ 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाना गावी 40 मिनिटे भाषण केले.
नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या
मुंबई- मुंबईत गुरांचे असंख्य गोठे आहेत, हे गोठे मुंबईबाहेर जावे यासाठी पालिकेने विचारपूर्वक योजना आखली आहे. गोठे मालकांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असल्याने त्यांना हद्दपार करण्याऐवजी
नवी दिल्ली- देशाचे संरक्षण आणि अवकाश संशोधन यांसारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला दरवाजे खुले केल्यानंतर केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचे असे अणुउर्जा क्षेत्रदेखील खासगी क्षेत्रातील
मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून
श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे
मुंबई- भारतीय नौदलाने आज दोन व्हिडिओ जारी करून आपल्या युद्धसज्जतेची ग्वाही दिली. यातील एक व्हिडिओ नौदलाच्या वेस्टर्न कमांडने, तर दुसरा नौदलाच्या माध्यम विभागाने जारी केला
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत
मुंबई- महाराष्ट्रात भाजपाविरोधात पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली महाविकास आघाडी सध्या डळमळीत झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसह जाण्याची दाट शक्यता निर्माण
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर
मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले
नवी दिल्ली- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याबाबतच्या हालचालींना आज आणखी वेग आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरलेली माझी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी चांगलीच अडचणीची ठरत आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडे
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,
लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये
नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकाधिक वाढत चालला आहे. एकीकडे भारताने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. प्रतिउत्तराचा इशारा दिला आहे. आज
पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच
नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,
मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सातव्या दिवशी तेजी टिकून राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज ८० हजार अंकांचा टप्पा पार केला. तर
मुंबई-पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे.हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून यावेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445