महाराष्ट्र

दिव्यांग हक्क कायद्यावरून न्यायालयाने सरकारला फटकारले

मुंबई -दिव्यांग नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी २०१६ च्या दिव्यांग हक्क कायद्यांतर्गत राज्य सल्लागार मंडळ स्थापन केले. पण हे मंडळ प्रत्यक्षात कार्यान्वित […]

दिव्यांग हक्क कायद्यावरून न्यायालयाने सरकारला फटकारले Read More »

नवनीत राणांना भाजपची उमेदवारी जाहीर! बच्चू कडूंचा विरोध कायम ! प्रचारास नकार

अमरावती- महायुतीतून प्रचंड विरोध असतानाही आज अमरावती लोकसभा मतदारसंघामधून भाजपने खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली. त्या भाजपच्या अधिकृत

नवनीत राणांना भाजपची उमेदवारी जाहीर! बच्चू कडूंचा विरोध कायम ! प्रचारास नकार Read More »

कुणकेरी गावात ३० मार्चला हुडोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी गावात ३० मार्चला हुडोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या हुडोत्सव सोहळ्याला २९ मार्चला दुपारपासूनच सुरुवात होणार

कुणकेरी गावात ३० मार्चला हुडोत्सवाचे आयोजन Read More »

देवगडमध्ये आंबा गळतीमुळे बागायतदार शेतकरी चिंतेत

देवगड – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सध्या हापूस आंबा बागायतदार शेतकरी वातावरणातील वाढत्या उन्हामुळे हैराण झाला आहे. उष्णतेमुळे आंबा

देवगडमध्ये आंबा गळतीमुळे बागायतदार शेतकरी चिंतेत Read More »

मविआत जागावाटपावरून कोणताही तिढा नाही! संजय राऊत यांचा दावा

मुंबई- ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तिढा आहे असे होत नाही. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही

मविआत जागावाटपावरून कोणताही तिढा नाही! संजय राऊत यांचा दावा Read More »

पुढील ४ दिवस कडक उष्णतेचे! राज्यातील तापमान चाळिशीपार

मुंबई- सध्या विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रात हवेच्या वरच्या थरात चक्रावाताची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे.पुढील चार

पुढील ४ दिवस कडक उष्णतेचे! राज्यातील तापमान चाळिशीपार Read More »

उरणचे रानसई धरण आटले! आठवड्यात २ दिवस पाणी बंद

उरण- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असल्याने आता उरणकरांना आठवड्यातून दोन दिवस पाणी मिळणार नाही.आता मंगळवार आणि

उरणचे रानसई धरण आटले! आठवड्यात २ दिवस पाणी बंद Read More »

आजपासून मुंबईत वाहनांची रखडपट्टी !सायनचा पूल बंद

मुंबई- तब्बल ११० वर्षे जुना असलेला सायनचा रेल्वे उड्डाण पूल पाडून नवीन पुलाची पुनर्बाधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी

आजपासून मुंबईत वाहनांची रखडपट्टी !सायनचा पूल बंद Read More »

‘शिवाजी पार्क’वर प्रचार सभांचा धुरळा! राजकीय पक्षांचे पालिकेकडे अर्ज दाखल

मुंबई – दादरमधील शिवाजी पार्क आणि राजकिय सभा हे एक जुने नाते आहे.यंदाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क मैदानावर प्रचार

‘शिवाजी पार्क’वर प्रचार सभांचा धुरळा! राजकीय पक्षांचे पालिकेकडे अर्ज दाखल Read More »

अकोला पश्चिम पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

नागपूरमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी

अकोला पश्चिम पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द Read More »

उद्या शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार

मुंबई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी २८ मार्चला जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी

उद्या शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार Read More »

भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुजबळांच्या समर्थकांनी सोशल

भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार? Read More »

नवी मुंबईतून पुढच्यावर्षी पहिले विमान उड्डाण होणार

नवी मुंबई – भारतातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे.हे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत ६३ टक्के काम

नवी मुंबईतून पुढच्यावर्षी पहिले विमान उड्डाण होणार Read More »

वाशीमध्ये १८ श्रीगुरूंच्या पादुका उत्सव सोहळ्याचे आयोजन

नवी मुंबई वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील लाखो भाविकांना १८ श्रीगुरूंच्या

वाशीमध्ये १८ श्रीगुरूंच्या पादुका उत्सव सोहळ्याचे आयोजन Read More »

देवी भवानीच्या गोंधळानिमित्त मसुरेत २९ मार्चला कबड्डी स्पर्धा

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील देवी भवानीच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त २९ मार्च रोजी रवळनाथ मंदिर येथील मैदानावर जिल्हास्तरीय

देवी भवानीच्या गोंधळानिमित्त मसुरेत २९ मार्चला कबड्डी स्पर्धा Read More »

वीजबिलावर नेत्यांचे फोटो नको समाजवादी पक्षाने तक्रार केली

कोल्हापूर- महाराष्ट्र सरकार आणि महावितरण कंपनीने वीज बिलांवर राजकिय नेत्यांचे फोटो छापून उघडपणे निवडणूक आचारसंहिता भंग केला आहे,अशी तक्रार समाजवादी

वीजबिलावर नेत्यांचे फोटो नको समाजवादी पक्षाने तक्रार केली Read More »

ठाणे जिल्हा रूग्णालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा

ठाणे-ऐन उन्हाळ्यात आता ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना थंडगार हवा मिळणार आहे. कारण १५० खाटांच्या बंदिस्त तंबूमध्ये नवीन

ठाणे जिल्हा रूग्णालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा Read More »

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर

मुंबई – यंदाची लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यांत होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर Read More »

भाईंदरमधील नारायणा शाळेतील शुल्कवाढी विरोधात पालक आक्रमक

भाईंदर – शहराच्या पश्चिमेला असलेल्या नारायणा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मनमानीपणे शुल्कवाढ करून जबरदस्तीने त्याची वसुली केली जात असल्याने पालकवर्ग आक्रमक

भाईंदरमधील नारायणा शाळेतील शुल्कवाढी विरोधात पालक आक्रमक Read More »

मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई धरणांत फक्त १२ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर – यंदा पावसाने संपूर्ण राज्यात पाठ फिरवल्याने पाणीटंचाईची झळ सर्वांनाच जाणवत आहे. मात्र मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर दिसत

मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई धरणांत फक्त १२ टक्के पाणीसाठा Read More »

जरांगे-पाटलांचा निर्णयाचा गोंधळ लोकसभा की विधानसभा? ठरलेच नाही

अंतरवाली सराटी – लोकसभा निवडणुका जाहीर होऊन पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 मार्च असतानाही जरांगे-पाटील यांनी मराठा

जरांगे-पाटलांचा निर्णयाचा गोंधळ लोकसभा की विधानसभा? ठरलेच नाही Read More »

अजित पवार विंचू! शिवतारेंची टीका महायुतीतून बाहेर पडू! राष्ट्रवादीचा इशारा

बारामती – बारामतीतून निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांना थेट विंचवाची उपमा दिली.

अजित पवार विंचू! शिवतारेंची टीका महायुतीतून बाहेर पडू! राष्ट्रवादीचा इशारा Read More »

नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली

अमरावती खासदार नवनीत राणा यांनी होळीनिम्मत मेळघाटातील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्याचा आरोप करत

नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली Read More »

पनवेल तालुक्यात २१ गावे वाड्यांवर भीषण पाणीटंचाई

पनवेल – पनवेल तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील २१ गावांत

पनवेल तालुक्यात २१ गावे वाड्यांवर भीषण पाणीटंचाई Read More »

Scroll to Top