महाराष्ट्र

तुळशीबागेत श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा

पुणे : पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या मंदिरामध्ये फुलांनी सजलेल्या सभामंडपात २६३ […]

तुळशीबागेत श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा Read More »

पिक-अप गाडी नदीत कोसळली दोघांचा जागीच मृत्यू, तिघेजण गंभीर

नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा उमरपाडा येथील देवनदीच्या खाडीत पिक-अप गाडी पडून दोन जण जागीच ठार झाले,तर तीन जण जखमी झाले.हा

पिक-अप गाडी नदीत कोसळली दोघांचा जागीच मृत्यू, तिघेजण गंभीर Read More »

आता क्यू आर कोड लावूनच हापूस आंब्याची विक्री होणार

रत्नागिरीतील- गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील अगदी हापूससोबत साधर्म्य असलेला आंबा हापूसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून खपवला जात आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फायदा

आता क्यू आर कोड लावूनच हापूस आंब्याची विक्री होणार Read More »

जळगावमध्ये केमिकल कंपनीला आग! २० कामगार जखमी

जळगाव जळगाव शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सेक्टर डीमधील मोरया केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला आग

जळगावमध्ये केमिकल कंपनीला आग! २० कामगार जखमी Read More »

दोन शतकात अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या

अमरावती – राज्यासह देशातील प्रशासन आणि राजकारण निवडणुकीत मग्न आहे.मात्र अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या

दोन शतकात अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या Read More »

थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा ३२ अंशावर पोहचला

महाबळेश्वर- सातारा जिल्ह्यातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाचे चटके जाणवत आहेत.समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेल्या

थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा ३२ अंशावर पोहचला Read More »

रोहित पवारांच्या मातोश्री ही निवडणूक मैदानात उतरल्याबारामती

आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी बारामती मतदारसंघातील उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे सुनंदा पवार बारामतीतून लोकसभा लढणार का,

रोहित पवारांच्या मातोश्री ही निवडणूक मैदानात उतरल्याबारामती Read More »

राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला!

मुंबई देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४० ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या

राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला! Read More »

म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस रेल्वेला कराडसह साताऱ्यातही थांबा

कराड- दक्षिण- पश्चिम रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या म्हैसूर -अजमेर साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वेला कराडसह साताऱ्यातही थांबा मंजूर केला आहे.रेल्वे प्रवाशी संघटनांनी

म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस रेल्वेला कराडसह साताऱ्यातही थांबा Read More »

उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला विशाल पाटलांच्या आईचा आरोप

सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि शिवसेना, ठाकरे गटाचे उमेदवार

उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला विशाल पाटलांच्या आईचा आरोप Read More »

सलमान खानला इतके महत्त्व कशासाठी? मुख्यमंत्री शिंदे सतत भेटीला का धावतात?

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी अज्ञातांनी गोळीबार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तिघांना ताब्यात घेतले आहे.

सलमान खानला इतके महत्त्व कशासाठी? मुख्यमंत्री शिंदे सतत भेटीला का धावतात? Read More »

शरद पवारांचा प्रचाराचा मेगा प्लान २२ दिवसात राज्यभर ५० सभा घेणार

बारामती – लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन बरोबर महिना उलटला आहे.भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि

शरद पवारांचा प्रचाराचा मेगा प्लान २२ दिवसात राज्यभर ५० सभा घेणार Read More »

घाटकोपर वर्सोवा मेट्रोची मालकी आता एमएमआरडीए कडे येणार

मुंबई- घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वन ची मालकी आता एमएमआरडीए कडे येणार आहे. या मेट्रोचे संचलन करणाऱ्या

घाटकोपर वर्सोवा मेट्रोची मालकी आता एमएमआरडीए कडे येणार Read More »

भाजपाच्या सुजय विखेंना विरोध! नाराज निष्ठावंतांचे राजीनामे

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसणार असे बोलले जात आहे.सध्या

भाजपाच्या सुजय विखेंना विरोध! नाराज निष्ठावंतांचे राजीनामे Read More »

सुनील तटकरे १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार !

दापोली रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे १८ एप्रिल रोजी रायगड लोकसभा

सुनील तटकरे १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार ! Read More »

गुरुवार- शुक्रवार १८ तास धारावी, वांद्रेत पाणीबंदी !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड समोर जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी येत्या गुरुवार १८ व शुक्रवार १९

गुरुवार- शुक्रवार १८ तास धारावी, वांद्रेत पाणीबंदी ! Read More »

राणीची बाग रामनवमीला सुरूच ! गुरुवारी बंद राहणार

मुंबई – भायखळा पूर्व भागात असलेली राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय उद्या बुधवार १७ एप्रिल

राणीची बाग रामनवमीला सुरूच ! गुरुवारी बंद राहणार Read More »

मिरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकाना नोटिसा

भाईंदर – मिरा-भाईंदरमधील खासगी टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता न राखणाऱ्या टँकर मालकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.यासंदर्भात पालिकेने

मिरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मालकाना नोटिसा Read More »

निवडणुकीनंतर दिव्याचे प्रदूषित डंपिंग शास्त्रोक्त पध्दतीने बंद होणार

ठाणे – मागील पाच वर्षांपासून दिवा डम्पिंग शात्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.मात्र या पाच वर्षात पालिकेला या

निवडणुकीनंतर दिव्याचे प्रदूषित डंपिंग शास्त्रोक्त पध्दतीने बंद होणार Read More »

कोल्हापूरच्या अंबाबाईचे पूर्ववत दर्शन सुरू

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली. आज सकाळी धार्मिक विधीनंतर अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन पूर्ववत

कोल्हापूरच्या अंबाबाईचे पूर्ववत दर्शन सुरू Read More »

नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील बेपत्ता वाघीण अखेर सापडली

गोंदिया नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात बेपत्ता झालेली ‘एनटी-३’ वाघीण अखेर वनविभागाच्या शाेधपथकाला सापडली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने वाघीणीवर उपचार

नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील बेपत्ता वाघीण अखेर सापडली Read More »

३५० वर्षांची परंपरा असलेल्या माटुंगा मरूबाईचा चैत्री नवरात्रोत्सव सुरू

मुंबई- सुमारे ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि माटुंग्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री मरूबाई गावदेवीचा चैत्री नवरात्रोत्सव गुढीपाडव्यापासून धुमधडाक्यात सुरू झाला आहे.या

३५० वर्षांची परंपरा असलेल्या माटुंगा मरूबाईचा चैत्री नवरात्रोत्सव सुरू Read More »

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू

नाशिक नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू Read More »

छत्रपती शाहू महाराज यांची पहिली मुलाखत माझ्यावर दबाव आणणे भाजपाला परवडणार नाही

करवीर नगरी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून

छत्रपती शाहू महाराज यांची पहिली मुलाखत माझ्यावर दबाव आणणे भाजपाला परवडणार नाही Read More »

Scroll to Top