
तिरुपती इस्कॉन मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी
तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट

मुंबई – कोविड-१९ महामारीमुळे गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये होणारी ही जनगणना प्रक्रिया २०२५ ते

सातारा – खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच सोयाबीन उत्पादनात मोठी घट

सावंतवाडी- कुडाळ मालवण मतदारसंघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता महायुतीच्या नेत्यांच्या

कराड- रेशन दुकानदारांनी १ नोव्हेंबरपासून धान्यवाटप बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित

विल्लुपुरम – दाक्षिणात्य अभिनेता विजय यांनी काल आपली पहिली राजकीय मिरवणूक काढली. यावेळी लाखो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा करत आपले

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच

मुंबई- दिवाळी सण आणि 5 नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजेसाठी उत्तर प्रदेशला निघालेल्या हजारो गरीब प्रवासी आज वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत सापडले. या भीषण घटनेत 7 प्रवासी

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट रक्कम मिळणार की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. आता आचारसंहितेचे कारण पुढे करीत दिवाळीपूर्वी वेतन

रायगड उरणनजीक जेएनपीए मार्गावर काल रात्री भरधाव डंपरने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडले. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.नवी मुंबई येथे राहणारे प्रथम म्हात्रे आणि

नवी दिल्ली – डिजिटल सुरक्षेसाठी दक्षता आवश्यक असून त्यासाठी थांबा, विचार करा व मग कृती करा या तीन टप्प्यांचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र

नवी दिल्ली- यमुना नदी स्वच्छता कामातील ८५० कोटी रुपयांचा घोटाळा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अनोख्या पद्धतीने सिद्ध केला आहे. त्यांनी आज यमुना नदीत

मुंबई- शिवडीतील नाराजी नाट्यानंतर आता अजय चौधरी आणि सुधीर साळवी एकत्र आले आहेत. अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी

नवी दिल्ली-रस्ता सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून वेगळी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांच्या हेल्मेटचाही समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सरकारने हेल्मेट बनवणाऱ्या १६२ कंपन्यांचे

चंद्रपूर – जिल्ह्यातील वाघीण आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहे. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात होत्या. त्यातील एक वाघीण पकडून काल

मुंबई- महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पहाटे आणि सायंकाळी वातावरणात गारवा आणि दुपारी उकाडा असे आहे. मात्र ऑक्टोबर हिटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

पुणे- पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर काल दरोडा पडला. मध्यरात्री चोरट्यांनी औंध-बाणेर रस्त्यावरील असलेले चितळे बंधू मिठाईवाले दुकानाचे शटर उघडले. दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून

मनीला – उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार जवळपास ८५ लोकांचा या घटनेत मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता

कम्पाला – युगांडाच्या न्यायालयाने लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीच्या माजी कमांडर थॉमस क्वोयेलोला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हल्ला करणे, हत्या, बलात्कार, अपहरण आणि दरोड्यासह ४४

मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विविध राजकीय पक्षांचे ९ माजी नगरसेवक आपले नशीब अजमावणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६ माजी नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.

मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. दिवाळी भेटीचे वाटप करण्यापासून

रायपूर – छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात एकाच वेळी तीन हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागात खळबळ उडाली आहे.रायगड घरघोडा वनपरिक्षेत्रातील चुहकीमार जंगलात