
ही क्रांतीची वेळ! मला संधी द्या राज ठाकरेंची मतदारांना साद
मुंबई- येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही क्रांतीची वेळ आहे, आतापर्यंत त्याच त्याच लोकांना संधी दिलीत, यावेळी मला एकदा संधी द्या, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज
मुंबई- येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही क्रांतीची वेळ आहे, आतापर्यंत त्याच त्याच लोकांना संधी दिलीत, यावेळी मला एकदा संधी द्या, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज
मुंबई – राज्यात दसरा सणाची धामधूम सुरू असताना आज रात्री वांद्रे पूर्वच्या खेरवाडी सिग्नल येथे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार
चेन्नई- तामिळनाडूच्या कावराईपेट्टईजवळ काल रात्री म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातात झाला होता. या अपघातस्थळाला आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकार्यांनी भेट देऊन
मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
पुणे- आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस पुण्यातील सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच
न्यूयार्क – आर्थिक संकटामुळे विमान उत्पादक कंपनी बोईंग आपल्या १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. त्यामुळे या कंपनीतील १७,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहेत.बोईंगचे अध्यक्ष
मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या
मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात
मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
शिर्डी- शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३
जामनगर – गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्याने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याला या राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जामसाहब शत्रुशल्यसिंहजी महाराज
नैरोबी – भारतात उद्योगाचे एक एक क्षेत्र व्यापत चाललेल्या अदानी उद्योग समुहाची दौड साता समुद्रापार गेली आहे. आता अदानी समुहातील अदानी एनर्जी ही कंपनी केनियामध्ये
ठाणे- ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल
मुंबई – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ म्हणजेच‘एमएमएमओसीएल’ ने ‘मेट्रो २ अ’ आणि मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी आता नवीन सुविधा सुरू केली
पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. काल महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून पावसाने माघार घेतली आहे.मात्र त्यानंतर राज्यातील परतीची मान्सूनची वाटचाल
रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती
मुंबई – दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यंदाचे रावण दहन हे अखेरचे
हैदराबाद – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणात पोलीस उपअधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याने काल तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ
मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून
महाराष्ट्राला पहिली महिलामुख्यमंत्री कधी मिळणार?फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला
व्हिएनतान – सध्याचा काळ विस्तारवादाचा नसून युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज लाओस येथील १९ व्या पूर्व
मुंबई – रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड
मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच