
आजपासून करार संपल्याने चिपी – मुंबई विमानसेवा बंद
मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनलेली चिपी-मुंबई विमानसेवा ऐन दिवाळी आणि निवडणूक काळात बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनलेली चिपी-मुंबई विमानसेवा ऐन दिवाळी आणि निवडणूक काळात बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली

पुणे – वाघोली शहरामध्ये जुन्या भाडळे वस्तीत डिकॅथलॉन दुकानाच्या शेजारी असलेल्या वस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळला.चार दिवसांपूर्वी परिसरातील मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्यात

कोलकाता – अंदमान जवळील समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशासह ७ राज्यांना बसला. विविध राज्यातील प्रशासनांनी केलेल्या पूर्वतयारीमुळे

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान असून या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी ही

नवी दिल्ली – जपानच्या एमयुएफजी म्हणजेच मित्सुबिशी युएफजे फायनन्शियल ग्रुप आणि अमेरिकेतील कॉन्ग्लोमेराटे कोच ग्रुप यांनी भारतातील शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे अर्ज

पुणे – बारामतीहून जेजुरीकडे जाणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबी तब्बल २६५ दिवसांनंतर रावळपिंडी

मुंबई – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.अनेक नेते पक्षांतर करत आहेत.पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारून उमेदवारी पदरात पाडून घेत

देवगड – मागील काही दिवसांपासून देवगड परिसरात अधूनमधून परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील उभे भाताचे पीक जमीनदोस्त होत आहे. त्यातच रानडुकरे आणि गवा

मुंबई – महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम होते हेच चित्र गेल्या दोन दिवसात स्पष्ट झाले आहे. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी इथे कितीही बैठका घेतल्या तरी

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या

नवी दिल्ली – संसदेच्या लोकलेखा समितीच्या बैठकीला सेबी अध्यक्षा माधबी पुरी बुच आज आल्याच नाहीत. त्यामुळे ही बैठक ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली.सेबीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी

सातारा- दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता काल दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला.पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. माणच्या पश्चिमेकडील

ठाणे – शरद पवार गटाचे नेते कळवा-मुंब्राचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्राम्हण बोलावून शास्त्रोक्त पूजा केल्यानंतर आपला निवडणूक अर्ज दाखल केला. अर्ज भरताना त्यांच्यासोबत

रायगड – म्हसळा तालुक्यातील पाबरे गावाजवळ एका ओढ्यामध्ये तब्बल १३.४ फूट लांब व साधारण २३० किलो वजनाची मगर आढळली.या मगरीला वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ

ठाणे- कल्याण ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू ) पाटील आणि ठाणे शहरचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आज उमेवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या

नवी दिल्ली – देशात विमान कंपन्यांना दररोज येणाऱ्या धमक्यांचे सत्र थांबायला तय़ार नाही. आज ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये इंडिगोची २० विमानं,

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपले नवी पुस्तक ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ लवकरच प्रकाशित करणार आहेत. या पुस्तकाचे हिंदी, मराठी

मुंबई – वरळी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी लोअर

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील बडगुंड येथ आज सकाळी एका मजूरावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मजूर गंभीररित्या जखमी झाला आहे.त्याच्या सरकारी रुग्णालयात उपचार

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घडयाळ हे चिन्ह गोठवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली. आता ४ नोव्हेंबर

मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे

ओटावा – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. भारत-कॅनडा वादावरुन त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांनी