
बोरवेलमधून चिमुकलीची १८ तासानंतर सुटका
जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे एका उघड्या बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकलीची आज तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात
जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे एका उघड्या बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकलीची आज तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात
नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांत मुबलक प्रमाणात
पाटणा – बिहारमधील आपल्या धडाकेबाज कामामुळे प्रकाशात आलेले मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे. त्यांच्या समाज माध्यमावरील पोस्टमध्येही
लंडन-ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी एमएएल म्हणजेच ‘माल’ असे नाव
पणजी- गोवा आणि बेळगावला जोडणार्या चोर्ला घाट गेल्या आठ दिवसांपासून निळ्या आणि जांभळ्या कारवी फुलांनी बहरून गेला आहे. त्यानिमित्त चोर्ला घाटातील म्हादई संशोधन केंद्राच्या परिसरात
मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली
मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे आता अभ्युदय नगर
कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे.
उदयपूर- १९६६ साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान झिंक लिमिटेड या वेदांत समुहाच्या कंपनीचे तीन ऐवजी दोन कंपन्यांमध्ये विभाजन केले जाणार आहे.त्याबाबतच्या प्रस्तावावर नव्याने सरकारशी चर्चा करण्यात
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी एक देश एक निवडणूक प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लोकसभा निवडणुकीसोबतच एकाच वेळी देशातील सर्व विधानसभांच्या
मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज
जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ
चेन्नई – तामिळनाडूमध्ये शाळकरी मुलांमध्ये बंदी घातलेल्या कूल लीप या तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याची गंभीर दखल मद्रास उच्च न्यायालयाने घेतली असून राज्याचे आरोग्य
नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी
मुंबई – धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिल्यास आमदारकीचा तत्काळ
पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल
अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या
नंदूरबार- नंदूरबार जिल्ह्यातील आष्टे गावातील काही डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिव्हरने झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय अतीसुरक्षित प्राण्याच्या साथरोगांविषयीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. या
बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले
पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या
मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी
प्राग- युरोपच्या मध्य व पूर्व भागाला बोरिस या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासूनच्या पूरस्थितीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात
अयोध्या – अयोध्येतील जमीन संपादनाचा मुद्दा तापला असून यातून स्थानिक शेतकरी आणि ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी’च्या कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यात लोढा यांच्या कंपनीच्या एका
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445