
कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चारचाकी-दुचाकी दिली
मुंबई – दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध भेटवस्तूंसह विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी दिवाळी बोनस

मुंबई – दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध भेटवस्तूंसह विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी दिवाळी बोनस

सोलापूर- कोजागिरी पोर्णिमा आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त सोलापूर तुळजापूर मार्ग उद्या रात्रीपासून ४ दिवस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग वळवण्यात येणार आहे.१६ ऑक्टोबरला

मुंबई- मालाड पूर्वेमध्ये रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मारहाण करुन मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आकाश माईन(२७),असे या मृत मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे.आकाश माईन हे

डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन

परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान

नाशिक – नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर ,काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शहीद झाल्यानंतर भेदभाव

पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

बंगळुरू- पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन आरोपींची जामनावर सुटका झाल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. विशेष न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केल्यानंतर ११

पुणे- हिंजवडी येथे भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ यादव (२७) आणि अनुराग पांडे (२७)

सिल्लोड – छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधील एका गावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची घटना घडला. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले

मुंबई- रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी मुंबई ते नांदेड दरम्यान चालवली जाणार आहे. ही विशेष एक्स्प्रेस

मुंबई- राज्यातील गर्भवती पोलिसांना शर्ट-पॅन्टच्या गणवेशाऐवजी साडी नेसण्याची चार महिन्यांनंतर मिळणारी सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. अर्थात, त्यासाठी या

परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान

अमरावती- अमरावती येथील माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली

मुंबई- येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही क्रांतीची वेळ आहे, आतापर्यंत त्याच त्याच लोकांना संधी दिलीत, यावेळी मला एकदा संधी द्या, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज

मुंबई – राज्यात दसरा सणाची धामधूम सुरू असताना आज रात्री वांद्रे पूर्वच्या खेरवाडी सिग्नल येथे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार

चेन्नई- तामिळनाडूच्या कावराईपेट्टईजवळ काल रात्री म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातात झाला होता. या अपघातस्थळाला आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकार्यांनी भेट देऊन

मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.

पुणे- आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस पुण्यातील सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच

न्यूयार्क – आर्थिक संकटामुळे विमान उत्पादक कंपनी बोईंग आपल्या १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. त्यामुळे या कंपनीतील १७,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहेत.बोईंगचे अध्यक्ष

मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या

मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात

मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.

शिर्डी- शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले