
एअर इंडियामध्ये गुंतवणूक सिंगापूर एअरलाईन्सला मंजुरी
नवी दिल्ली – विस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडिया समुहात विलिनीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाईन्सच्या ौएअर इंडिया समुहात २,०५८.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी
नवी दिल्ली – विस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडिया समुहात विलिनीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाईन्सच्या ौएअर इंडिया समुहात २,०५८.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी
मुंबई- मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेलहून
जेरूसलेम- गाझा क्षेत्रात सुरू असलेले इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे.हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.पोलिओचा रुग्ण आढळल्याने लसीकरण
डेहराडून- उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्रिस्टल हेलिकॉप्टर कोसळले. भारतीय दलाचे बिघाड झालेले क्रिस्टल एव्हिएशन हे हेलिकॉप्टर एमआय-१७ या हेलिकॉप्टरला टोईग चेनच्या
मुंबई- मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या रविवार १ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.यादिवशी मध्य रेल्वेच्या मध्य मार्गावर
मुंबई – महापालिकेच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात येत्या सोमवार २ सप्टेंबर रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.वेरावली जलाशय येथे ९०० मिलीमीटर
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
नवी दिल्ली – लग्नावेळी नवरीला दिले जाणारे दागिने आणि इतर वस्तूंवर फक्त तिचाच अधिकार आहे. लग्नाच्यावेळी मुलीच्या पालकांनी दिलेले ‘स्त्रीधन’, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची
वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी आर्थिक सल्लागार कंपनी आणि वित्तसंस्था गोल्डमन सॅक्स मोठी कामगार कपात करणार आहे.कंपनीने ३ ते ४ टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय
मुंबर्ई- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी म्हणून पंतप्रधान बीकेसीच्या जिओ वर्ल्ड येथे आल्यावर काँग्रेसकडून आज बीकेसी येथे ‘पंतप्रधान
पालघर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पाडले. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात मोदी यांनी सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ल्यावर शिवाजी
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पार्टीच्या वतीने रिंगणात असलेल्या विद्यमान उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे वडील व्हाईट हाऊसपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राहतात. मात्र
नवी दिल्ली-विमान प्रवासात प्रवाशांना इंटरनेट सेवा मिळत नाही. मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवावा लागतो. मात्र, आता लवकरच विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी इस्त्रो
पुणे – डीजे आणि लेजर लाईटचा मानवाच्या आरोग्यास परिणाम होतो. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
मुंबई – यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याच्या सुचना मुंबई हायकोर्टाने सरकारला दिल्या.मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
लंडन – लंडनमधील हिथ्रो या जगातील सर्वात मोठ्या विमानतळावरील सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून चार दिवसांचा संप पुकारला आहे. रोस्टर पद्धतीवरील नाराजीमुळे हा संप पुकारण्यात आला
नवी दिल्ली – योगगुरु रामदेव बाबाच्या पंतजली आयुर्वेद कंपनीच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक आहेत. असे असतांनाही त्याच्यावर शाकाहारीची खूण टाकण्यात आल्याच्या विरोधात दिल्ली उच्च
मिरज – प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे मिरज-बेळगाव-मिरज विशेष रेल्वे सेवेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.या विशेष रेल्वे गाडीला विशेष दर्जा देण्यात आल्याने या सेवेसाठी सुपरफास्ट
सांगली-मिरज तालुक्यातील समडोळी येथे प्रथमाचार्य आचार्य शांती सागरजी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार ५ सप्टेंबर रोजी महामहोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि
मुंबई- गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. वसई,पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे.ही गाडी
इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली
कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445