
उत्तप्रदेश सरकारने २.५ लाख कर्मचार्यांचे पगार रोखले
डेहराडून- उत्तरप्रदेश सरकारने संपत्तीची माहिती ऑनलाइन न देणाऱ्या २.५ लाख राज्य कर्मचार्यांचे पगार रोखले आहेत. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कठोर सूचना असूनही, २,४४,२६५ राज्य कर्मचाऱ्यांनी मानव
डेहराडून- उत्तरप्रदेश सरकारने संपत्तीची माहिती ऑनलाइन न देणाऱ्या २.५ लाख राज्य कर्मचार्यांचे पगार रोखले आहेत. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कठोर सूचना असूनही, २,४४,२६५ राज्य कर्मचाऱ्यांनी मानव
जयपूर- भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान काल सोमवारी राजस्थानच्या बारमेर येथे तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.या विमानाच्यापायलटला मात्र अपघातापूर्वी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.या अपघातात
पणजी- आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोव्याची हाक देणारे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नको. तसेच प्लास्टिक फुलांची सजावट,माटोळीचे साहित्य प्लास्टिकचे
टोरंटो – मला काहीही झालेले नाही. मी आणि माझे कुटुंबिय पूर्णपणे सुरक्षित आहोत,अशी पोस्ट गायक एपी धिल्लन याने आज केली.धिल्लन याच्या घरावर काल लॉरेन्स बिश्नोई
रोम – ऑडी इटलीचे मालक फॅब्रिझियो लोंगो यांचा गिर्यारोहण करत असताना पर्वतावरून पडून मृत्यू झाला आहे. ऑडीच्या इटली येथील ऑपरेशन्सचे प्रमुख असलेले ६२ वर्षीय फॅब्रिझियो
मुंबई- गगनचुंबी इमारती असणार्या देशाच्या यादीत भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर असून टॉप टेन यादीत
नवी दिल्ली- ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानीला मदत करीत असल्याचा आरोप केल्यापासून संशयाच्या जाळ्यात सापडलेल्या सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बुच यांच्यावर आज धक्कादायक आरोप करण्यात आला. माधबी बूच
कराचीपाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून त्यातून लुटालुटीच्या घटनाही घडत आहे. कराची येथे एका पाकिस्तानी व्यावसायिकाने करोडो रुपये खर्च करून शॉपिंग
बांदा – सावंतवाडी येथे दुर्गम भागात असनिये व घारपी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी भारत संचार निगमकडून दोन टॉवर उभारण्यात
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एकूण १८,०३६ कोटी रुपये खर्चाच्या इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इंदूर
कटरा – जम्मू काश्मीर येथील माता वैष्णोदेवी च्या भवन मार्गावर आज दुपारी झालेल्या भूस्खलनामध्ये २ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची आज सोमवती अमावस्या यात्रा सुरु झाली. या यात्रेत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात करत भाविकांनी
पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील
मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर
पुणेपुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ९९ टक्के भरली. या धरणांमध्ये सध्या २८ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. टेमघर धरणात १००
बडोदागुजरातच्या बडोदा शहरात पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अनेक मगरींचादेखील बडोदा शहरात वावर वाढला. या मगरींची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचावपथकाचे दोन
बहराईच उत्तर प्रदेशातील बहराईच भागात काल मध्यरात्री पुन्हा एकदा लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एक ६ वर्षाचा मुलगा व ५५ वर्षीय व्यक्ती जखमी झाले आहेत. अंगणात झोपलेल्या
पिंपरी – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच
मुंबई – हार्बर मार्गावरील प्रवाशांचा आज सकाळी मोठा खोळंबा झाला. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा ठप्प
मॉस्को – रशियन हेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्लाल्दिमिर’ या देवमाशा (व्हेल)चा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना या पांढऱ्या
मुंबई- तुम्ही भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे व त्यांच्या इतिहासाचे शत्रू आहात. कोश्यारी, केसरकर, त्रिवेदी हे शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले तेव्हा तुम्ही महाराजांची नव्हे तर
मुंबई – बेस्टच्या बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने घातलेल्या गोंधळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रवाशाने चालकावर हल्ला केल्याने बसचा अपघात झाला. काल रात्री मुंबईतील
मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले! यावेळी उद्धव ठाकरे
टोकियो – जपानमधील कामगार हे त्यांच्या भाषेतील एका म्हणीनुसार अक्षरशः मरेपर्यंत काम करत असतात. त्यांना आपल्या कामातून काही उसंत मिळावी, इतर काही कौशल्य शिकून घ्यावे
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445