
‘पाणी मीटर’ मोहिमेविरुद्ध हवेलीतील शेतकरी आक्रमक
पुणे- जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या शेतकर्यांनी ‘पाणी मीटर हटाव,शेतकरी बचाव’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत
पुणे- जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या शेतकर्यांनी ‘पाणी मीटर हटाव,शेतकरी बचाव’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत
नगर – तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी जिवंत हातबॉम्ब आढळला. हा हातबॉम्ब सुमारे २१० वर्षांपूर्वीचा म्हणजे १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला
नवी दिल्ली- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ
मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९
वॉशिंग्टन- ‘स्पेसएक्स’, ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा असलेले एलन मस्क यांच्या ब्रेन-चिप स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने अंधांसाठी एक उपकरण तयार केले आहे.कंपनीचा दावा आहे की,ज्यांचे दोन्ही डोळे
कर्नाल – राहुल गांधी आज अमेरिकेत भेटलेल्या एका तरुणाला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी भल्या पहाटे कर्नालमधील एका गावात आले. त्यांच्या या अचानक भेटीने साऱ्यांनाच आश्चर्याचा
ठाणे: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. दा.कृ.सोमण
मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन
मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने काल गुरुवारी फेटाळला.आरोपी पाटील हा सध्या
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा,
उरण- राज्य सरकारने उरण तालुक्यातील पाणजे येथील २८९ हेक्टर क्षेत्राला पाणथळचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर राज्य सरकार आता उरणच्या या पाणथळ
*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो. त्यामुळे आता रेल्वेचा मधला मालडबा
कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानिस यांनी याचे सूतोवाच केले. यासाठी येत्या काही दिवसांत समाजमाध्यम
इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी सेवा प्रदान केली. डॉ.तोष्णीवाल यांनी
अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात वर्षपूर्ती
कोलकाता – हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले मानवरहित टेहाळणी विमान काल बंगालच्या उपसागरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.देशाच्या समुद्री मार्गावर टेहळणी व हेरगिरी करण्यासाठी आणलेल्या
अहमदनगर – विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका केल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. अहमदनगरमध्ये चक्क बिबट्यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या बछड्यांची सुखरुप सुटका केली आहे. या
महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका करण्याचे हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि
जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे एका उघड्या बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकलीची आज तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात
नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांत मुबलक प्रमाणात
पाटणा – बिहारमधील आपल्या धडाकेबाज कामामुळे प्रकाशात आलेले मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे. त्यांच्या समाज माध्यमावरील पोस्टमध्येही
लंडन-ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी एमएएल म्हणजेच ‘माल’ असे नाव
पणजी- गोवा आणि बेळगावला जोडणार्या चोर्ला घाट गेल्या आठ दिवसांपासून निळ्या आणि जांभळ्या कारवी फुलांनी बहरून गेला आहे. त्यानिमित्त चोर्ला घाटातील म्हादई संशोधन केंद्राच्या परिसरात