
पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल शुक्रवारपर्यंत १७५ लोकल रद्द
मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे

मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे

तिरुमला – धर्मनिरपेक्ष संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड, तिरुपती बालाजीच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गणेशोत्सव काळात त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र

अमरावती – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अमरावतीच्या विमानतळावर वैमानिकाने उड्डाणाला नकार देत खाली उतरवले. परवानगी नसल्याने आपण उड्डाण करू शकत नाही असे वैमानिकाने सांगितले.उद्योगमंत्र्यांचे

मुंबई – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथे गेली अनेक वर्षे सुरू असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही खासगी उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या

मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी मुंबई महापालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या शाळेतील प्रत्यक्ष गैरहजेरीमुळे शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या लुसीकिसिकी शहरात दोन गटांत झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये १५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम केवळ रेडिओवर प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाला

चाकण :खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये डांगर भोपळा, काकडी, कांदा व लसणाची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत.

पुणे – मुसळधार पावसामुळे सभास्थानी चिखल होऊन पंतप्रधान मोदींचा रद्द झालेला पुणे दौरा आणि त्यामुळे न झालेला पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज अखेर ऑनलाईन पद्धतीने

मुंबई – भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वाळकेश्वर

फ्लोरिडा- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.या ड्रॅगन यानाला

यवतमाळ- गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ फिरतो आहे.वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. शहरालगत चारही

कोलकाता- बांगलादेशचेपंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी विशेष परवानगी दिल्यानंतर भारतात हिल्सा माशाचे ट्रक येऊ लागले आहेत.दुर्गा पूजेदरम्यान भारत एकूण २४२० टन हिल्सा मासा बांगलादेशातून आयात करणार

मुंबई- घाटकोपर पूर्वेला असलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे.कामासाठी ८४९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री

वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ५ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. दौऱ्यावर असताना बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिराला भेट देणार

भोपाळ-उत्तर प्रदेशमधून नागपूरला येणार्या बसला मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला.या अपघातात ९ जण जागीच ठार झाले.तर २४ जण जखमी झाले.हा भीषण अपघात काल शनिवारी रात्री उशिरा

पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे.या धरणात प्रति सेकंद सरासरी २५,५९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे

नाशिक -धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचही दानपेट्या सील करा,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. श्री कपालेश्वर महादेव मंदिरात

अक्कलकोट- सध्या राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस होत असला तरी दक्षिण अक्कलकोट मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे अक्कलकोट स्टेशन,जेऊर,

मुंबई – मुलींना मोफत शिक्षण आणि आर्थिक मागासांना मोफत शिक्षण या योजनेखाली खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 100 कोटी रुपयांचा परतावा शिंदे सरकारने

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, राष्ट्रपती राजवट लावून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील. या चर्चांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला.

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी २९ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार

नाशिक- नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेचे मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उकड्या तांदळावरील निर्यात कर २० टक्क्यांवरून कमी करून १० टक्क्यांवर आणला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उकडा तांदूळ स्वस्त होणार