
शेअर बाजारात तेजीची दौड सुरूच
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन
शिरुर- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जांबूत परिसरात एका बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई खाडे या महिलेच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रास्ता रोको
सातारा- जिल्ह्यातील परळी, कास,सांडवली आणि अलवडी परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उरमोडी धरण पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले
बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ
कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून काही
पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले
टोकिओ – जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर आज सकाळी ‘शानशान’ वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांची छते उडाली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यासोबत रस्त्यालगतची झाडे उन्मळून
पुणे – पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.या पुनर्विकास कामासाठी २५ कोटी रुपये
मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची
कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील विनय कोरे यांच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ’ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी देऊन विनय कोरे यांना खूष करण्यात आले
नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि
पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले
जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या
लखनौ- सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट टाकली तर त्या
सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज मविआने मालवणात मोर्चा जाहीर केला होता. याप्रसंगी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे
बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात
मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी
सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय
खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा
उत्तरकाशी – उत्तरकाशीच्या वरुणावत पर्वतावरुन झालेल्या दगडांच्या वर्षांवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गोफियारा क्षेत्रात एकच गोंधळ झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या
पिंपरी – भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला
पणजी – प्लॅस्टिकचा वापर कायमचा बंद व्हावा यासाठी पणजी पालिकेने नवीन शक्कल लढवली असून आता पणजी बाजारात कापडी पिशव्या भाड्याने मिळणार आहेत. ग्राहकांना भाड्यापोटी २०
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445