
पालघरच्या ‘गारगाई’ चेपाणी मुंबईकरांना मिळणार
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची ही पांडा माता ठरली आहे.
पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच
मॉस्को- रशियाच्या पूर्व भागात आज पहाटे ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने रशियातील पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या जवळ असलेल्या श्वेलच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला असून
मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके
फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे
मुंबई – कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), राज्यातील
पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही
अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.
लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने
टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या
नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल
भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा
सावंतवाडी- आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे काल पहाटे ६ वाजता आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार
ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा
रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात
पालघर- पालघर जिल्ह्यातील डहाणू व डहाणू पूर्वेच्या गंजाड, कासा, चारोटी व आसपासच्या परिसरात आज पहाटे तीव्र आणि सौम्य स्वरूपाचे दोन भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा पहिला
कोल्हापूर- सालाबादाप्रमाणे यंदाही श्रावणाच्या तिसर्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे.या नगरप्रदक्षिणेत सहभागी होणार्याला चारधाम व काशी यात्रा केल्याचे
शिमला – हिमाचल प्रदेशातील दमराली येथे रात्री उशिरा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत रस्ते आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले
मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने
मुंबई- राज्य सरकार गौरी-गणपती सणानिमित्त नागरिकांसाठी ‘आनंदाचा शिधा ‘ योजना राबविणार आहे.मात्र या योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या
ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या
छत्रपती संभाजीनगर – देशातील २१ वी पंचवार्षिक पाळीव पशुगणना येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ही पशुगणना मोहीम पुढील चार महिने म्हणजे ३१ डिसेंबरपर्यत चालणार आहे.त्या
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445