
शासकीय कामकाजात आता फक्त ‘संदेस’चाच वापर
मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच
मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच
बार्शी-वैराग येथील श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा आज गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरू झाली.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत नारळी पौर्णिमेचा दिवस मुख्य आहे. वैरागची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द
मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’
मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे
नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा
कोल्हापूर- गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.मात्र दूधपुरवठा
जिन्हिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील एमपॉक्सचा उद्रेक ही जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे.डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण
पणजी- एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने बंदी घातली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र,
बंगळूरू- देशभर संताप उसळवणारी बलात्काराची घटना जिथे घडली, त्या कोलकातामधील आरजीकर रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयामध्ये काल रात्री जमावाकडून तोडफोड झाली. पश्चिम बंगाल आणि देशभरात काल
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आता सलग १२ तास रिझर्व्हेशन म्हणजेच आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.सकाळी ८ ते
ठाणे – रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपले आहे. लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या हातावर शोभणारी सुंदर राखी घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजू
न्यूयॅार्क – ‘द नोटबुक’ अभिनेत्री गेना रोलँड्स यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. फॅन्स आणि सिनेमाजगतातील तमाम कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गेना रोलँड्स यांना
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई
मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित
मुंबई – समाजमाध्यमांवर प्लास्टिकच्या तांदळामुळे लोकांच्या मनात भीती असतानाच दैनंदिन वापरातील मीठ व साखरेच्या प्रत्येक नमुन्यात आता प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीयांच्या आरोग्यासाठी हे
पॅरिस -परिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत वजन वाढल्यामुळे अपात्र करण्यात आलेल्या विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अमृत उद्यानाचे उद्घाटन केले. दरवर्षी देशभरातील ५ ते
पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला
बँकॉक – थायलंडच्या मंत्रीमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करताना घटनेतील तरतुदींचे आणि आदर्श तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्द्ल थायलंडचे पंतप्रधान स्रेत थविसिन यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आले आहे. थायलंडच्या
नवी दिल्ली – भारत देशाची लोकसंख्या २०३६ अखेर तब्बल १५२.२ कोटींवर पोहोचणार आहे. त्यातील स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मात्र सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालात
मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून
मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला
नवी दिल्लीदिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी
मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445