
चीनमधील विद्यापीठात ‘विवाह’ विषयावर पदवी अभ्यासक्रम
बीजिंग- चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि
बीजिंग- चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि
ठाणे – शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोकडे पाठविला आहे. त्यामुळे हे किल्ले
नवी दिल्ली – काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी काल मध्यरात्री दोन वाजता आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी
मुंबई -चांगल्या चालत असलेल्या सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याचे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडले असताना महाराष्ट्र सरकारने आपले जुने जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना चालवायला देण्याचा
नवी दिल्ली- २६ जुलै रोजी दिल्लीतील कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेचा तपास दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आज सुनावणीत पोलिसांना धारेवर धरत न्यायालयाने म्हटले
कॅलिफोर्निया- अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने काल कर्मचारी कपातीची घोषणा केली. इंटेल कंपनी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.या कंपनीमध्ये सध्या १ लाख २४ हजारांहून
पुणे- मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सुमारे १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल
न्यूयॉर्क – प्रायोगिक स्तरावर असणारी ‘फ्लाईंग एअर टॅक्सी’ अर्थात ‘उडणारी हवाई टॅक्सी ‘आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल,असे संकेत मिळाले आहेत.या टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी
विरार – विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्मजा कासट असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका
कोल्हापूर – कांबळवाडी गावच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास रचला. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. 70 वर्षांपूर्वी खाशाबा जाधव यांनी
नवी दिल्ली – आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींचे (एसटी) उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे, असा
नवी दिल्ली – बँकांच्या संगणकीय प्रणालीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज देशातील ३०० हून अधिक लहान बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. यामुळे या लहान बँकांचे एटीएम व
नवी दिल्लीभारतीय हवाई दलातर्फे (आयएएफ) देशातील सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती २४ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या १० परदेशी हवाई दल आणि १८
प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने देशातील गंभीर पूरस्थितीचा पावसात भिजत आढावा घेतला.उधाण आलेल्या समुद्रात किमने बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली.किमचे हे व्हिडिओ
मुरूड – मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी गुरुवारी बोलताना दिली. वादळीपाऊस असल्याने
जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून या बिबट्यांना गुजरातकडे रवाना करण्यात
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई
नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अग्रगण्य कंपनी इन्फोसिसला ३२ हजार ४०३ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) थकविल्याप्रकरणी कर विभागाने नोटीस बजावली
मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन म्हणजे ११२ वर्षे जूना
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोसळणार्या मुसळधार पावसामुळे आज नव्या संसद भवनाच्या छतातून गळती सुरू झाली. काँग्रेसच्या नेत्याने यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445