
इचलकरंजी पालिकेच्या वाहन विभागाची दुरवस्था
इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली
इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली
कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात
अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी
तेहरान – इराणची १५ वर्षीय पॅरा-तायक्वाोंदो अॅथलीट झाहरा रहिमी हिने पॅरीस पॅरालिम्पिक-२०२४ सर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात इराणच्या महिला अॅथलीटने मिळविलेले हे
पालघर – पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. या बंदराला या परिसरातील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यातून
पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता.
पुणे- पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या वाहनांची होणारी
मुंबई -पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या
नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले.
पुणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पुण्यातील काही शाळांना सुट्टी दिली आहे तर सिंबायोसिस
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
नवी दिल्ली – देशात जम्मू काश्मीरसह १४ राज्यांमध्ये पावसाचा कहर झाला असून गुजरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन
शिरुर- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जांबूत परिसरात एका बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई खाडे या महिलेच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रास्ता रोको
सातारा- जिल्ह्यातील परळी, कास,सांडवली आणि अलवडी परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उरमोडी धरण पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले
बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ
कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून काही
पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले
टोकिओ – जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर आज सकाळी ‘शानशान’ वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांची छते उडाली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यासोबत रस्त्यालगतची झाडे उन्मळून
पुणे – पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.या पुनर्विकास कामासाठी २५ कोटी रुपये
मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची
कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील विनय कोरे यांच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ’ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी देऊन विनय कोरे यांना खूष करण्यात आले
नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि
पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले