
धाराशिवमध्ये दुप्पट पाऊस तरीही धरण कोरडी
धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक
धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक
मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सेओल – रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नुकताच झालेला सैनिकी सहकार्य करार जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग यांनी व्यक्त केले
सुलतानपूर- राहुल गांधी २६ जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरला गेले होते. त्यावेळी ते वाटेत एका मोचीच्या दुकानात थांबून त्यांनी चप्पल आणि बुटाची दुरुस्ती केली. या
रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या
पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून
नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या (सपा) खासदार जया बच्चन यांचे नाव घेताना अमिताभचे नाव लावल्याने राज्यसभेत चांगल्याच संतापल्या. उपसभापतींनी जया बच्चन यांचा
आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २ ऑगस्ट असे दोन दिवस मलेशिय़ामध्ये
मुंबई- यंदाच्या २०२४ सालातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी लागले होते. आता यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण बुधवार २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्येदिवशी लागणार आहे.हे सूर्यग्रहण
पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर काल मध्यरात्री पावसामुळे दरडीचा मोठा भाग कोसळला. सिंहगड वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी असलेल्या बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा
वाई- गेल्या ५० वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधीच उपलब्ध न केल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे.अशाच धोम डाव्या कालव्यावर खानापूर व शेंदूरजणेला जोडणाऱ्या पुलाच्या भाग
मुंबई – वांद्रे-वर्सोवा सागरी सातूचा (सी लिंक) अंदाजित खर्चात तब्बल ६ हजार ७८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार
मुंबई – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या विस्थापन भत्त्यामध्ये १ जुलैपासून ६ हजार रूपयांची वाढ
मुंबई : पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलैपासून ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर
नवी दिल्ली – कोरोनील हे पतंजलीने कोरोनावर औषध असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. कोरोनावर हे पहिले औषध असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी या
लंडन – महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना खूश करण्यासाठी वाजतगाजत
नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज ही घोषणा केली.
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्याच्या पूरस्थितीची पाहणी घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला . ते म्हणाले
नवी दिल्ली- २३ वर्ष जुन्या मानहानी प्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या ५ महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यासोबत न्यायालयाने त्यांना २५
नागपूर- तामिळनाडूहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी आंदोलनाच्या ६५ कार्यकर्त्यांनी आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली होती. किसान आंदोलनाचे हे शेकडो कार्यकर्ते दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी
अहमदनगर – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे,
रांची- जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामिनाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतील घटक असलेल्या शिंदे गटालाच मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे शिंदे गटाचे माजी आमदार
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445