
अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला आग
अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी

मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला

बुलडाणा – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिशाभूल करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष राहुल गांधी यांच्या

मुंबई – भारत फोर्ज कंपनीची मालकी असलेल्या कल्याणी कुटुंबात आईच्या मृत्यूपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बंधू बाबा कल्याणी यांनी आपल्या

नांदेड – नांदेड – पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली नांदेडमधील

मुंबई- श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांनी पुष्पवृष्टीची परंपरा 1970 मध्ये सुरू केली. पुष्पवृष्टीची संकल्पना रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांतून आली, ज्यात कामगार, सरकारी कर्मचारी, खासगी कामगार, तसेच समाजातील तरुण

मुंबई- मध्य रेल्वेवरील दादर- बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही एसी लोकल बंद पडली होती.

अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील ३ वंदे भारत रेल्वे गाड्यांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यांच्या हस्ते आज देशभरातील विविध

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या संध्याकाळी साडेचार वाजता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना भेटणार आहेत. या भेटीत ते आपला राजीनामा सादर करण्याची

वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६

प्राग- मध्य युरोपातील चेक रिपब्लिक ते पोलंड व रोमानिया मधील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे झालेल्या

पुणे- पुण्यात गेल्या तीन दिवसांत गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून

पुणे- राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद असणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक

न्यूयार्क – ७६ व्या एमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.त्यानुसार ‘शोगन’ या जपानमधील ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेला सर्वोकृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेच्या

पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी

नवी मुंबई : नवी मुंबई शहर सिडकोने व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीला सिडको तब्बल २८ कोटी दिले जाणार

मुंबई : उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 74 पूर्ण करून वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मोदी सरकार सत्तेवर असतानाच भाजपाने पक्षाच्या घटनेत बदल

कुडाळ- मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे मालवण-कोल्हापूर-तुळजापूर एसटी बसचा भीषण अपघात झाला . मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेंनरवर एसटीची जोरदार धडक बसल्याने बसमधील १५

जालना- शिंदे गटाचे खासदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी आज सका ळी १०:३० वाजता अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये

शिर्डी- आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना

मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे

मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया

मुंबई- अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांबद्दल सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका २३ सप्टेंबरपासून मुंबईमध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. तर २५ सप्टेंबरला जेलभरो