
सुप्रीम कोर्टाचे सीबीआयवर कडक ताशेरे केजरीवालना कैदेत ठेवण्यासाठीच अटक केलीत
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेले 156 दिवस कैदेत असलेले दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर नियमित जामीन मंजूर

नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेले 156 दिवस कैदेत असलेले दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर नियमित जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर- मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणदेखील पूर्ण भरले असून धरणातील पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेतात घुसले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ही

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्याची अट काढून टाकली आहे, तर निर्यातशुल्कात ५० टक्के कपात केली आहे. आज वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात नोटीफिकेशन जारी केले

नवी दिल्ली- दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर १९८४ साली दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर दंगली भडकावणे, घुसखोरी, चोरी यासारखे आरोप

नवी दिल्ली – अंदमान निकोबार द्विपसमुहाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्यात आले असून हे शहर आता श्री विजय पूरम या नावाने ओळखले जाईल.केंद्रीय गृहमंत्री अमित

मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देश – विदेशातून

पुणे- जगातील दुसरी मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात मोठा जमीनखरेदी करार केला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे ५२० कोटी खर्चून १६ एकर जागा खरेदी केली आहे.
जुलना – हरियाणा विधासभा निवडणुकीत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट जुलना या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टीने कुस्तीपटू व

नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग आहे एवढ्या कारणाने त्याच्या घरावर किंवा मालमत्तेवर थेट बुल्डोझर चालविणे खपवून घेतले जाणार नाही,अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या

मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी बारामती मतदारसंघातील पवार विरूध्द पवार संघर्षावर भाष्य करणारी दोन पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या
मुंबई – एसटी महामंडळ गेले काही वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणेही महामंडळाला शक्य झालेले नाही. मात्र एक आनंदाची बातमी आहे. गेल्या ९ वर्षात

जालना -मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आंदोलन करीत आहेत. हे सरकारी आंदोलन आहे,अशा शब्दात राजेंद्र राऊत यांचे नाव न घेता जरांगे
नवी दिल्ली- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी (७२) यांचे आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोशल

मंडी- शिमल्यातील अवैध मशिदीचे प्रकरण तापत असताना हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये मुस्लीम समुदायाने स्वतःहूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील अतिक्रमण पाडले. एका मशिदीने ३३ वर्ग मीटर जागेवर

कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण

नवी दिल्ली- गणेश विसर्जनावेळी ढोल ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादक नसावे, या हरित लवादाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत

ओटावा – कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कॅनडाने स्टडी परमिटची मंजुरी ५० टक्क्यांनी कमी केली आहे. स्थलांतरित नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी जस्टिन

मांड्या- कर्नाटकातील मांड्या शहरातील नागमंगला भागात गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटात हाणामारीची घटना घडली. पोलिसांनी काही जणांना अटक केली असून शहरात जमावबंदी आदेश

कराड-सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या गोंदवले बुद्रुक येथे भारतीय उपखंडातील सर्वात विषारी व दुर्मिळ असा ‘पोवळा’ साप आढळला आहे. शार्दूल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप

नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा

मुंबई – परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची

भंडारा – पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थिती आजही कायम राहिल्याने या जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली. भंडाऱ्यात वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ

नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहनधारकांच्या सुलभ प्रवासासाठी नवीन टोल प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाही.मात्र

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे आज बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. संगिता वर्पे (४३) असे मृत महिलेचे नावे आहे. घराबाहेर कपडे धुण्यासाठी जात