
सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा ३१ ऑगस्टपासून शुभारंभ
सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या
सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या
मुंबई – माझ्या मुलीचा खटला दोन वर्षांहून अधिक काळ जलदगती न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. अजून तिच्या अस्थी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी
मुंबई – बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती यावर मविआने जनतेचा आवाज उठवत उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करीत बंदची
तिरुवनंतपुरम – अभिनेता निर्मल बेनीचे आज तिरुवनंतपुरम येथील त्याच्या राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली. या बाबतची माहिती त्याचा मित्र
पुणे- राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची अट सरकारने रद्द केली.आता सातबारा उताऱ्यावर कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद
आगरतळा – त्रिपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दरडी कोसळून आतापर्यंत २२ जणांचा
कणकवली – कणकवलीतील तालुका प्रवासी संघ गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे ४ सप्टेंबरला सकाळी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत करणार आहे.
मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस फारसा उलाढालीचा ठरला नाही.आज बाजार उघडताच घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून सावरल्यानंतर व्यवहार एकाच पातळीत फिरत राहिले.मात्र असे
बोत्सवाना – दक्षिण अफ्रिकेच्या बोट्सवाना देशात जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा सापडला आहे. कॅनडाच्या लुकारा डायमंड या खाण कंपनीला कारोवे येथील खाणीत हा हिरा मिळाला
अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राममंदिराच्या गेल्या वर्षभरातील म्हणजे
गोरखपूर – महाराष्ट्रातील ४२ भाविकांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्सियागंडी नदीत पडून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे जळगाव जिल्ह्यातील होते. आज
नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमधील अधिक जोखीम असलेल्या सहा हिमसरोवरांची तपासणी करण्यासाठी प्रथमच तज्ज्ञांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.ही हिमसरोवरे पूर्ण भरून पूर येण्याचा संभाव्य
ह्युस्टन – अमेरिकेच्या टेक्सास शहरात उभारण्यात आलेल्या ९० फुटी हनमान मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. काही मैल अंतरावरून पाहता येईल एवढी उंच असलेली ही शिल्पकृती
इचलकरंजी – ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर ‘ म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजीत गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सुती धाग्यांमध्ये ‘विस्कोस’ अर्थात मानवनिर्मित धाग्याची भेसळ केली जात आहे. त्याचा फटका
मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात
मुंबई – नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील
न्यूयॉर्क- इंडियाना जोन्स मलिकेतील हॉलिवूड चित्रपट केवळ रोमांचक कथेमुळेच प्रसिद्ध नाहीत तर या सिनेमांमधील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्याशी संबंधित प्रतिकांमुळेही अत्यंत लोकप्रिय आहेत.याच ‘इंडियाना जोन्स’
मुंबई- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पुनर्वसन वेळेत करून हा प्रश्न लवकर मार्गी लावा,असे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित
मुंबई – महाविकास आघाडीत (मविआ) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून सुरू असलेल्या वादावर टीप्पणी करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
नवी दिल्ली – बांगलादेशात आलेल्या पुराला भारत जबाबदार नाही असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्यामुळे पूर आल्याची अफवा
पणजी – गोव्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा १५ दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर एकही अर्ज प्रत्यक्षात पालिका स्विकारणार नाही,अशी माहिती
पुणे – पुण्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑगस्ट रोजी नियोजित असलेली राजपत्रित नागरी सेवा संयुक्त
बदलापूर – बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेताना आणि साक्ष घेताना अक्षम्य दिरंगाई तर केलीच, पण
मुंबई – अदानी घोटाळ्यावरुन खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी ईडी कार्यालयाजवळ बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना रोखल्याने गोंधळ उडाला.