
रक्षाबंधनाला सकाळ पासून दुपारी दीडपर्यंत भद्राकाळ
मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ
मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ
मथुरा- उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये गुदमरून हरियाणातील एका वृद्ध भाविकाचा
निवारा संस्थेचे अध्यक्ष मधुकर गोमणेंचे व्यक्तमुंबईमुंबईतील एसआरए योजनांचे ऑडिट करण्यात यावे, अशा आदेश हायकोर्टाने दिला. जर योग्य पद्धतीने एसआरए योजनांचे ऑडिट झाले तर मुंबईतील लाखो
वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार
मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची ही पांडा माता ठरली आहे.
पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच
मॉस्को- रशियाच्या पूर्व भागात आज पहाटे ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने रशियातील पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या जवळ असलेल्या श्वेलच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला असून
मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके
फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे
मुंबई – कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), राज्यातील
पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही
अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.
लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने
टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या
नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल
भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा
सावंतवाडी- आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे काल पहाटे ६ वाजता आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार
ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा
रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात
पालघर- पालघर जिल्ह्यातील डहाणू व डहाणू पूर्वेच्या गंजाड, कासा, चारोटी व आसपासच्या परिसरात आज पहाटे तीव्र आणि सौम्य स्वरूपाचे दोन भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा पहिला
कोल्हापूर- सालाबादाप्रमाणे यंदाही श्रावणाच्या तिसर्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे.या नगरप्रदक्षिणेत सहभागी होणार्याला चारधाम व काशी यात्रा केल्याचे