
कराडच्या खोडजाईवाडीचा एमआय तलाव १०० टक्के भरला
कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा

कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. लोकसभेतील

मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या डिचोलीशहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.कालपासून खासदार सदानंद तानवडे , माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार डॉ.चंद्रकात

१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र

वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे

नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी

मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ

नवी दिल्ली – देशाचा आर्थिक वाढीचा वेग मंदावला असून तो मागील १५ महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला आहे.एप्रिल ते जून २०२४-२५ या तिमाहीमध्ये आर्थिक वाढीचा दर

नवी दिल्ली- बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार आहे.यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत मुक्काम ठोकणार आहे.तसे झाल्यास पिकाचे नुकसान

मुंबई- मुंबईत विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे.राज्य सरकारच्या महसुल विभागाने मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची.अट रद्द केली.यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली

मुंबईभारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 .३० वाजता भेट देऊन

मुंबई- मुंबई-कोस्टल रोडवरील दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा आज रात्री ९ वाजल्यापासून २ सप्टेंबर सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद

कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकाने काल तब्बल ७१ तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवीन वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. फ्लॅग ऑफ समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले

हैदराबाद- देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून लाडू घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये काढलेल्या रॅलीमध्ये एक अज्ञात इसम घुसल्याने गोंधळ उडाला . पोलिसांनी तत्काळ घुसखोराला ताब्यात

नवी दिल्ली – विस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडिया समुहात विलिनीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून सिंगापूर एअरलाईन्सच्या ौएअर इंडिया समुहात २,०५८.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी

मुंबई- मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेलहून

जेरूसलेम- गाझा क्षेत्रात सुरू असलेले इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे.हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.पोलिओचा रुग्ण आढळल्याने लसीकरण