
जीएसबी मंडळाचा यंदा ४०० कोटींचा विमा
मुंबई – सर्वात श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा लौकीक असलेल्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाचा विक्रमी ४०० कोटींचा विमा उतरवला आहे.मुंबईतील

मुंबई – सर्वात श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असा लौकीक असलेल्या गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सेवा मंडळाने यंदा गणपती बाप्पाचा विक्रमी ४०० कोटींचा विमा उतरवला आहे.मुंबईतील

मुंबई – गणरायांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य म्हणून ढोल-लेझीमला पसंती दिली जात आहे. ही परंपरा पुण्याच्या डबेवाल्यांनी जपली आहे. डबेवाल्यांचे पुणेरी ढोल सर्वसाधारण ढोलापेक्षा आकाराने मोठे

सॅन फ्रान्सिस्को – एक्स सोशल मीडियाचे (पूर्वीचे ट्विटर) मुख्यालय सॅन फ्रान्सिस्कोहून टेक्सासमध्ये हलविण्याचा निर्णय कंपनीचे मालक अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी घेतला आहे. येत्या काही

नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची बातमी समजताच आटपाडी तालुक्यावर शोककळा

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला आहे,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे

ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.लातूर-बीदर एक्सप्रेसच्या
मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा

जयपूर – राजस्थानातील पावसाच्या कहरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून जालोर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील जसवन्तपुरा भागातील सुंधा माता मंदिराच्या

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या

मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या

रायपुर – सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाते, असा समज आहे. मात्र छत्तीसगड सरकारने राज्यातील नक्षलप्रभावित आणि आदिवासी भागांतील सरकारी शाळांतही

सांगली- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.तसेच

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. सोनिया गांधी आपल्या लाडक्या श्वानासोबत दिसत असून त्यावर

लखनऊ- उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला.फिरोजपूरहून धनबादला जाणाऱ्या ‘किसान एक्स्प्रेस’चे डबे अचानक वेगळे होवून एक्स्प्रेसचे दोन भाग

मुरुडशुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील आमोणे पैगीण येथे रानटी डुक्काराने चक्क कारवर हल्ला केल्याची घटना घडली.या हल्ल्यात तीनजण थोडक्यात बचावले आहेत. मात्र यात गाडीचे

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि सकाळी ९.१५ वाजता पाच क्रमांकाचा

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर आणले जाईल अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था