
केजरीवाल यांना अंतरिम जामीनमात्र कारागृहातून सुटका नाहीच
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या
नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या
मुंबई बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन
मुंबई – घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे.
मुंबई – मुंबईत आज पावसाची मधूनमधून जोरदार हजेरी सुरू असताना आज मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकातील रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डाऊन धिम्या लाईनवरील
बंगळूरू-कन्नड चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री, सुप्रसिद्ध निवेदिका अर्पणा यांचे आज बंगळुरू मध्ये वयाच्या ५१ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांचे पती नागराज वस्थारे
छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप धरणातील जलसाठा वाढला
ठाणे – यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार बस सोडल्या जाणणार आहेत. त्यापैकी १३७ बसचे बुकिंग फुल झाले आहे.
*मुंबईकडे येणार्याडझनभर गाड्या रद्द मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते
श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती, तर त्याची खोली जमिनीच्या १० किलोमीटर
नवी दिल्ली- मला भेटायला यायचे असेल मंडी मतदारसंघाचे आधारकार्ड अनिवार्य आहे. ते घेऊनच या, असा अजब फतवा नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रणौतने काढला आहे. तसेच
मुंबई – मुंबईत सध्या अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत यांच्या शाही विवाह सोहळयाची चर्चा आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेला हा सोहळा १५ जुलैपर्यंत चालणार
सोलापूर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज सकाळी ७ वाजता नीरा नदी पात्रात स्नान घालण्यात आले. यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्याच्या
ठाणे- ठाणे महापालिका अंतर्गत टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने फलक लावले आहेत. त्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. प्लास्टिक
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचबरोबर प्रेस ऑफ इंडियाची मध्यवर्ती संस्था
पुणे – खडकवासला येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी, नन्हे परिसरात गॅस्ट्रो तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. येथील जिल्हा परिषदेची अपुरी
मुंबई – मध्य रेल्वेच्या अकोला-रतलाम विभागातील गेज परिवर्तन आणि खांडवा यार्ड नुतनीकरणासाठी रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.या कामामुळे १४ जुलै ते २४ जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात
भिवंडी – दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला भिवंडीतील कुहे ग्रामपंचायत हद्दीतील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. मढवी पाडा,भरेनगर भंडारपाडाकडे जाणारा हा पूल कोसळल्याने आदिवासी
सोलापूर- सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे काम करताना सुरेखा अंतःकरण या अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचे काम सुरू
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत भाषण करताना राहुल गांधी यांचे थेट नाव न घेता त्यांना ‘बालबुद्धी’ असे चिडवले होते. त्यावरून
मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोन
मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपाची पिच्छेहाट करण्यात यशस्वी झालेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी प्रथमच १४ जुलैच्या रविवारी आषाढीच्या वारीत सहभागी होणार आहेत. या वारीत
नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून पराभूत झाल्याने त्यांचे मंत्रिपदही गेले. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सरकारी बांगला रिकामा
बद्रीनाथ – चारधाममधील एक असलेल्या बद्रीनाथमध्ये सध्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे बद्रीनाथ यात्रेसाठी गेलेला पुण्यातील ५२ जणांचा एक ग्रुप तीन दिवसांपासून तिथे अडकला आहे. हेमकुंड
महाड – गेल्या ७ जुलैला ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता तर पायरीमार्ग २१
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445