
‘एम्स’च्या निवासी डॉक्टरांचे११ दिवसांनी संप मागे
नवी दिल्ली – नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज ११ दिवसांनी संप मागे घेतला. कोलकाता प्रशिणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली – नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज ११ दिवसांनी संप मागे घेतला. कोलकाता प्रशिणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात

नागपूर- नागपूर येथील कामठी भागात ५० वर्षीय आरोपीने शेजारी राहणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरी नेले व

मुंबई- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी

तिरुअनंतपुरम – मुंबईहून तिरुअनंतपुरमला आलेल्या एअर इंडियाच्या ६५७ या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. विमान तिरुअनंतपुरमला पोहोचल्यानंतर या धमकीची माहिती वैमानिकाने दिली. त्यानंतर प्रवाशांना सुखरुप

नवी दिल्ली- नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अर्थात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने २ लाख टन गैर-बासमती पांढरा तांदूळ मलेशियाला निर्यात करण्यास परवानगी

नवी दिल्ली – इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ‘मोहिमेचे नियोजन केले आहे.या मोहिमेला केवळ सरकारची औपचारिक

बदलापूर – बदलापूरमध्ये 13 ऑगस्टला आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाला होता. या घटनेचे काल बदलापुरात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेनंतर आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण

नालासोपारा – बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराची भयंकर घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस येऊन त्याचे पडसाद उमटत असतानाच नालासोपारा येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील

मुंबई- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एका प्रवाशाला जेवणात चक्क झुरळ सापडले आहे. दोन महिन्यात घडलेली

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील केरी घोटेली येथील बंधार्याच्या खांबांमध्ये लाकडी ओंडके अडकल्याने वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने तातडीने

ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली

कराड – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री

मुंबई – टाटा पॉवर या कंपनीतील नोकरी सोडणे कर्मचाऱ्यांसाठी महागात पडत आहे. नोकरी सोडतांना कार्यालयीन कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप ६५ हजार रुपयात खरेदी करण्याची सक्ती

नवी दिल्ली- रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या ८.५ अब्ज डॉलरचे प्रस्तावित विलीनीकरण हे माध्यम क्षेत्रातील स्पर्धेसाठी हानीकारक ठरेल, असा निष्कर्ष सीसीआय अर्थातभारतीय स्पर्धा आयोगाने आपल्या गोपनीय

लोणंद- सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले वीर धरण ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे. त्यामुळे काल रात्रीपासून पुन्हा एकदा नीरा नदीत

बदलापूर – कोलकाता येथील एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर बलात्कार-हत्येच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत सफाई कर्मचार्याने दोन साडेतीन

शिरपूर – मुंबईसाठी बसची वाट पहात थांब्यावर उभा असलेल्या तरूणाला भरधाव कारने धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन

मुंबई – गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला.बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे दोन्ही भांडवली बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. स्मॉल-कॅप आणि

पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही

नवी दिल्ली- राष्ट्रीय सण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियान गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. यंदाही स्वातंत्र्यदिनी सरकारकडून हे मोहीम राबवण्यात

मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले असल्याचा दावा करत मुंबई उच्च

मुंबई- भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी अजूनही आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यातीलच

नवी दिल्ली – कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आता आणखी भक्कम केले जाणार आहे. यासंदर्भात सध्या