
राज्यातील रुग्णसंख्येत वाढ डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई
नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अग्रगण्य कंपनी इन्फोसिसला ३२ हजार ४०३ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) थकविल्याप्रकरणी कर विभागाने नोटीस बजावली
मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन म्हणजे ११२ वर्षे जूना
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोसळणार्या मुसळधार पावसामुळे आज नव्या संसद भवनाच्या छतातून गळती सुरू झाली. काँग्रेसच्या नेत्याने यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने
तेहरान- हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराण येथील कोम जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज फडकला आहे. हा झेंडा सूडाची निशाणी समजली जाते.यामुळे इराण आणि
नवी दिल्ली – देशाच्या राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीतील एक प्रत लिलावामध्ये तब्बल 48 लाख रुपयांना विकली गेली आहे. या प्रतीचे वैशिष्टय म्हणजे त्यावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर
मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली – जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हफ्त्यांवर लावला जाणारा १८ टक्के जीएसटी रद्द करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
रियाध-सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये सध्या ई स्पोर्टस् म्हणजे व्हिडीओ गेमची विश्वकप स्पर्धा सुरू असून ती २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत २१ विविध व्हिडिओ गेम प्रकारातील
कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत
नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या
भुसावळ -मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टदरम्यान पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात
जयपूर – राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील साहवा येथील झाडसर गजिया मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील २८
लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क
मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या
मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे
वायनाड – दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्यवायनाडवायनाडच्या मुंडक्कल, चुरामाला या भागात काल दरडी कोसळून झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातील बळींची संख्या १८५ वर गेली
श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत
नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या
पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही