
आता मॅकडोनाल्डचाही श्रावण स्पेशल बर्गर
मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा

मुंबई – मॅकडोनाल्ड्स इंडियाने आता श्रावण महिन्यासाठी कांदा आणि लसूण विरहित (नो कांदा, नो लसूण) बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने शाकाहारी होण्याचा

रत्नागिरी – भक्षाचा पाठलाग करताना सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रायपाटण टक्केवाडी येथे घडली. टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाल्याची

काँगो- केनिया, काँगो, युगांडा आणि रवांडा यासह सुमारे १० आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत

मुंबई – येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शंभरीदेखील गाठणे अवघड होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

कॅलिफोर्निया- ट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोज्स्की यांचे दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिल्यानंतर वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या निधनाची माहिती वोज्स्की यांचे पती डेनिस ट्रॉपर

रिओ – ब्राझील येथील साओ पाउलो येथे काल एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानामधील सर्व ६१ जणांचा मृत्यू झाला. यात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई- रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे

*हायकोर्टाने फटकारताचराज्य सरकार नरमले मुंबई- ऐन पावसाळ्यात पवईतील जयभीम नगर येथील झोपड्यांवर केलेल्या कारवाईचे प्रकरण पवई पोलीस ठाण्यातून साकीनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.यावर उच्च

*उद्योगमंत्री उदय सामंतयांची माहिती रत्नागिरी – नाणार पाठोपाठसागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध

बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध

नवी दिल्ली- मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किमी लांबीचा ७,१०५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला काल केंद्राने मंजुरी दिली. पंतप्रधान

मुंबई- चतुरताईंच्या अकलेचे दार कधी उघडणार? असा सवाल करत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका

जेद्दाह – इस्माईल हनियाच्या मृत्यूसंदर्भात इराणच्या आवाहनावर मुस्लीम देशांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ओआयसीची बैठक सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाली . या बैठकीच्या अवघ्या २४

मुंबई – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनाही जोर चढला आहे. महाविकास आघाडीला मात देण्यासाठी आणि सत्ता

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये भोजशाला ही मंदिर आहे की मशीद हा वाद कोर्टात पोहोचला असताना आता मध्य प्रदेशातच बिजामंडल मशीद ही मुळात विजयसूर्यमंदिर आहे. हा

कोल्हापूर- कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्म झाल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी या नाट्यगृहासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये पुढच्या महिन्यात सार्वजनिक डिबेट रंगणार आहे. ४ सप्टेंबर रोजी त्यांच्यात एबीसी वाहिनीवर

सोरेंग – सिक्कीमच्या सोरेंग भागात आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक ४ इतकी नोंदवण्यात आली.

ठाणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील

किव्ह- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात जोरदार मुसंडी मारली असून गेल्या तीन दिवसांपासून या प्रांतात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात १० किलोमीटर

धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ होत आहे.

महाबळेश्वर- तालुक्यातील पाचगणी गिरीस्थान शहरानजीकच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली गावातील शेतजमिनीला अचानकपणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच त्यामुळे

बदलापूर- बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे खड्डे बुजवण्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. हे खड्डे भरण्याचे काम करणाऱ्या